एक्स्प्लोर

रनौतचं राऊत झालेलं चालेल का?, दादासाहेबऐवजी बाबासाहेब फाळके लिहिल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

कंगनाने साधारण दोन तासांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ही इंडस्ट्री काही करण जोहर वा त्याच्या वडिलांची नसून ती बाबासाहेब फाळके यांनी सुरूवात करून त्यात इंडस्ट्रीचे अनेक घटक येतात असं म्हटलं आहे.

मुंबई : कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्विट करते आहे. तिचं ट्विट आता राष्ट्रीय बातमी बनू लागली आहे. याची कल्पना तिला आहे. पण आता ट्विट करायची हीच घाई तिला संकटात नेणार आहे. कारण घाईत टाईप करण्याच्या नादात ती नाव चुकू लागली आहे.

कंगनाने साधारण दोन तासांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ही इंडस्ट्री काही करण जोहर वा त्याच्या वडिलांची नसून ती बाबासाहेब फाळके यांनी सुरूवात करून त्यात इंडस्ट्रीचे अनेक घटक येतात असं म्हटलं आहे. खरतर तिला दादासाहेब फाळके म्हणायचं आहे हे उघड आहे. पण नावातल्या चुकीमुळे ज्यांना ही चूक लक्षात आली त्यांनी कंगनावर विनोद करायला सुरूवात केली आहे.

भारताला बाबासाहेब आणि दादासाहेब ही दोन्ही नावं नवी नाहीत. ही नावं अत्यंत अदबीने घेतली जातात. याच नावात कंगनाने घोळ केला आहे. याबद्दल बोलताना मयुरेश चव्हाण म्हणाला, ट्विटरवर कंगनाला ब्लु टीक आहे. ती टिक त्यालाच असते ज्याला लोक फॉलो करतात. अशावेळी ट्विट करताना तिने जपून ट्विट करायला हवं. यापूर्वीही अशी गल्लत झाली आहे. विकी कौशलचं नाव तिने विकी कौशिक घेतलं होतं. तेव्हा तिला विकी कौशलच म्हणायचं असावं णप अनेकांनी विकी कौशिक कोणी आहे हा हे शोधायला सुरूवात केली होती. एकदा झालेली चूक लक्षात घेऊन कंगनाने ट्विट करताना जरा जपून ट्विट करायला हवं.'

अभिजीत देसाई या तरूणालाही हे आवडलं नाही. तो म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कंगना रानौतचं वाकयुद्ध चालू आहे. तिचं नाव उद्या कुठे टाईप कराताना कंगना रनौतचं चुकून कंगना राऊत झालेलं तिला चालेल का ? दादासाहेब फाळके यांच्याबद्दल संपूर्ण भारताला आदर आहे. सिनेमासृष्टीचे जनक आहेत ते. त्यांचं नाव लिहिताना आपण कुठे चुकत तर नाही ना हे तिने पाहायला हवं '

कंगना खूप घाईने बोलते आहे. तिने जरा सबुरीने ध्यावं असा सल्ला तिला धनंजय काजवे यांनी दिला. तो म्हणाला, कंगनाची चूक होऊ शकते. कुणी मुद्दाम असं लिहित नाही. काहीतरी गडबड झाली असेल,. पण नंतर त्यांनी लगेच त्याचं करेक्शन करायला हवं होतं. करेक्शन असा हॅशटॅग वापरून शब्द करेक्ट केला जातो. आपल्याच ट्विटला रिप्लाय करत हे होतं. पण कंगनाने ते केलेंलं नाही. कारण तिला आपली चूक लक्षातच आलेली नाही. ना तिला ती चूक कुणी लक्षात आणून दिली. हे भयंकर आहे. "

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tv Actress: लग्नाआधीच बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली TV अभिनेत्री; पूलमध्ये केलं किस अन्..मोनोकनीमधील बोल्ड लूक
लग्नाआधीच बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली TV अभिनेत्री; पूलमध्ये केलं किस अन्..मोनोकनीमधील बोल्ड लूक
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
Raja Shivaji: मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?
मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Embed widget