एक्स्प्लोर

Mirzapur 2 Review | कालिन भय्या, गुड्डू पंडितचा जलवा; मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची हवा

शहरावर राज्य करण्याची इच्छा, बदला घेण्याची भावना आणि त्यातून हिंसा, हत्याकांड हीच मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची थीम आहे. कालिन भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्यापैकी कोण जिवंत राहणार आणि कोण मिर्झापूरचा राजा होणार? हा सीझन पाहिल्यानंतर हे लक्षात येईल.

Amazon Prime Mirzapur 2 Review: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मिर्झापूर वेब सीरिज ही दोन वर्षापूर्वी आली. प्रेक्षकांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी या सीरिजमध्ये होत्या. कालिन भय्याच्या मार्गात जो कोणी येईल त्याला अत्यंत निर्दयीपणे संपवले गेले. यातील कलाकारांच्या भूमिकेमुळे मिर्झापूर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन वर्षानंतर आता पुन्हा प्रेक्षकांना कालिन भय्या आणि त्याचा मुलगा मुन्ना भय्याची दहशत अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनच्या पहिल्या दोन भागाला मिळालेल्या प्रतिसादावरुन त्याचा पहिला सीझन किती यशस्वी होता याची कल्पना येते. त्यातील कलाकारांच्या भन्नाट भूमिका, शिव्या आणि हिंसा यांचा खुबीने वापर आणि बरंच काही यात आहे. यावरुन यावेळीही मिर्झापूर आपल्या मुळाशी जोडला गेला आहे याची खात्री पटते.

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये पहिल्या सीझनमधील अनेक घटनांची कारणं दाखवण्यात आली आहेत. त्यातील प्रत्येकाच्या डोक्यात कुणाला कसे मारायचे हे कशा पद्धतीने चाललंय हे उत्तम पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकांचा उद्देश हा आपला बदला घेणे हाच आहे हे आपल्याला काही क्षणातच समजते. याच्या पहिल्या सीझनमध्ये हिरोच्या भूमिकेची कमी होती ती या सीजनमध्ये श्वेता त्रिपाठीच्या गोलू आणि अली फजलच्या गुड्डू पंडित या व्यक्तिरेखांनी पूर्ण केली आहे.

दुसरा सीझन पाहताना प्रेक्षकांना कालिन भय्या आणि दिव्येंदू शर्मा यांच्यातील संभाषणाचा अर्थ कळण्यासाठी थोडं डोकं लावायला लागेल. कालिन भय्या हे मिर्झापूरच्या लोकांवर राज्य करायचे असेल तर काय करावे लागेल हे सांगत असतात. त्यांचा मुलगा मुन्ना भय्याला शहरावर राज्य करायचे असते. कालिन भय्याला आपल्या दहशतीचा वारसा टिकवायचा असतो तर गुड्डू पंडितला त्याच्या भावाच्या आणि बायकोच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या वृत्तीने पछाडले असते. त्याला या कामात गोलूची साथ लाभते. या सीझनमध्ये कालिन भय्या एका पित्याप्रमाणे वागतात, ज्यांना समजले असते की त्यांचा मुलगा मुन्ना हा त्याला हवी असलेली जबाबदारी पार पाडू शकणार नाही.

या सीझनची खरी जान ही अपेक्षेप्रमाणे पंकज त्रिपाठींची भूमिका आहे. त्यांचे संवाद आणि भेदक नजर आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व काही प्रेक्षकांना भावते. त्याचसोबत श्वेता त्रिपाठीने गोलूची भूमिका ही अतिशय चमकदार पद्धतीने साकारलेली आहे. दिव्येंदू शर्मा आणि अली फजल यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तसेच शरदच्या भूमिकेत अंजुम शर्माने चांगले काम केले आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, माफिया राज, सरकारी यंत्रणेचे अपयश आणि गँग वॉर या सर्व गोष्टी या सीझनमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या सीझनपेक्षा अधिक हिंसा आणि अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात आल्याचं दिसून येतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pavandeep Rajan: 'हात-पाय फ्रॅक्चर, महिनाभर अंथरुणाला खिळला...'; इंडियन आयडल विनरचा झोपेतच भीषण अपघात, देवाच्या कृपेनंच वाचले प्राण
'हात-पाय फ्रॅक्चर, महिनाभर अंथरुणाला खिळला...'; इंडियन आयडल विनरचा झोपेतच भीषण अपघात, देवाच्या कृपेनंच वाचले प्राण
Actress Jiya Jacob Arrested: नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
Marathi Actor: 'लक्ष्मी निवास' फेम प्रसिद्ध अभिनेत्याकडे Good News; टीव्ही स्टार बाबा होणार, बायकोच्या डोहाळे जेवणाचे PHOTO व्हायरल
'लक्ष्मी निवास' फेम प्रसिद्ध अभिनेत्याकडे Good News; टीव्ही स्टार बाबा होणार, बायकोच्या डोहाळे जेवणाचे PHOTO व्हायरल
मराठी खलनायिकेनं गाजवलं मालिका विश्व; आता दिसणार प्रेमळ आत्याच्या रुपात! 'या' मालिकेत अभिनेत्रीची नवी इनिंग
मराठी खलनायिकेनं गाजवलं मालिका विश्व; आता दिसणार प्रेमळ आत्याच्या रुपात! 'या' मालिकेत अभिनेत्रीची नवी इनिंग

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Devendra Fadnavis on Rajendra Raut: राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Auto Taxi Marathi Pratap Sarnaik: मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
Embed widget