एक्स्प्लोर

मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 करण्याबाबत आर्ची म्हणते...

मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यात. यावर मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरूने प्रतिक्रिया दिलीय.

सांगली : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन आहे. याला रिंकू राजगुरू उर्फ आर्चीने आपला पाठींबा दर्शवलाय. जर हा निर्णय लागू झाला तर मुलींसाठी हा योग्य निर्णय असेल, असं मत तिने व्यक्त केलंय. मेकअप चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रिंकू सांगलीत आली होती. यावेळी तिने एबीपी माझाशी दिलखुलास सवांद साधला. मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा विचार चालू आहे. ही मुलींसाठी चांगली गोष्ट आहे, वयावरती लग्न ठरू शकत नाही. जेव्हा मुलगी मनाने मोठी होते, तेव्हा ती लग्न करण्यास तयार असते. त्यामुळे जर हा कायदा लागू झाला तर मुलींना शिकण्यासाठी आणखी वेळ मिळेल, मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असा विश्वास रिंकूने व्यक्त केलाय. यावेळी नाईट लाइफच्या प्रश्नावरून सोशल मीडियावर ट्रोल केल्याबाबत विचारले असता, मी मुंबईत फारशी न राहिल्याने मला नाईट लाईफबद्दल काही माहिती नव्हते. मुंबई कधीच झोपत नाही, हे फक्त मला माहित आहे, असं म्हणत ट्रोल करणाऱ्यांना रिंकूने उत्तर दिलय. अमृता, सई की रिंकू; मराठीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार टास्क फोर्स - मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. हा टास्क फोर्स सामाजिक, आर्थिक आणि मानसिक गोष्टींचा विचार करुन सहा महिन्यात आपल्या शिफारसी सरकारला सादर करणार आहे. आई होण्याचं नेमकं वय काय असावं? बदललेली परिस्थिती पाहता मुलीच्या लग्नासंदर्भातली कायदेशीर वयोमर्यादा वाढवण्याची वेळ आलीय का? हे सवाल उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारमण यांनी एक मोठं आणि तेवढंच महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मातृत्वाची, म्हणजेच आई होण्याची वयोमर्यादा निश्चित करण्यासंदर्भात सरकार गांभीर्यानं विचार करतंय. त्यासाठी सरकार टास्क फोर्सची स्थापना करणार आहे. हा टास्क फोर्स सहा महिन्यात अहवाल सादर करेल. त्यानुसार सरकार आई होण्याच्या वयासंदर्भात धोरण जाहीर करेल, अशी माहिती त्यांनी दिली. Marriage Age of Girls | मुलींच्या लग्नाच्या वयाचा केंद्र सरकारकडून पुनर्विचार, लग्नाचं वय 18वरुन 21 होण्याची शक्यता
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Embed widget