एक्स्प्लोर

AI Tech : शेतीसाठी गुगलचा पुढाकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान

गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे.

AI Tech : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian economy) कणा आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला (Agriculture sector) अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या या क्षेत्रात विविध बदल होत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या माध्यमातून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, अशातच आता गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा  (Artificial intelligence) वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामुळं शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. त्यामुळं हवामानासह (weather forecast) शेतीबाबात अचूक माहिती मिळणार आहे.

हवामानाबाबत अचूक माहिती मिळणार 

शेती क्षेत्रात (Agriculture sector) कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांना (Farmers) हवामानाचा अंदाज समजणार आहे. कधी हवामान चांगल असणार, कधी हवामान खराब असणार हे आता शेतकऱ्यांना समजणार आहे. त्यामुळं शेतीबाबत निर्णय घेणं शेतकऱ्यांना सोप जाणार आहे.  याशिवाय या तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक आणि इतर शेतीविषयक माहितीही उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे देशात शेती क्षेत्रात  एक नवा आयाम निर्माण होईल.

यापूर्वीही गुगलने केली होती मदत 

याआधीही, 2019 मध्ये Google कृत्रीम तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी 20 लाख डॉलरची मदत केली होती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं कृत्रिम तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा शेतीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती गुगल रिसर्च इंडियाचे संचालक मनीष गुप्ता यांनी दिली.

AI म्हणजे काय?

AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते. आता या तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर केला जाणार आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. 

शेती क्षेत्राला सातत्यानं नव नवीन संकटांचा सामना करावा लागतो. अधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असतात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होतो. हवामानातील बदलामुळं कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळं अशी संकट येतात. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Embed widget