एक्स्प्लोर
धाराशिवमध्ये तुफान पाऊस, सोयाबीन शेतीला तळ्याचं स्वरुप, शेतकरी संकटात
राज्यात मुसळधार पाऊस, सुरु आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
Heavy rains in Dharashiv
1/10

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

धाराशिवमधील गोपळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला आहे, यामुळं सोयाबीन शेतीला तळ्याचे स्वरुप आलं आहे.
3/10

पावसामुळे नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. शेतात पाणीच पाणी साचलं आहे.
4/10

अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची स्थिती आहे.
5/10

सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठं नुकसान झालं आहे.
6/10

सरसकट पंचनामे करत सरकारकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
7/10

मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेतात पाणी शिरल्यानं उभी पिकं संकटात सापडली आहेत.
8/10

अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची स्थिती आहे.
9/10

धाराशिवमधील गोपळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला आहे, यामुळं सोयाबीन शेतीला तळ्याचे स्वरुप आलं आहे.
10/10

मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेतात पाणी शिरल्यानं उभी पिकं संकटात सापडली आहेत.
Published at : 19 Sep 2025 08:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे























