एक्स्प्लोर
Advertisement
Election Special | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
'काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते', असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात केलं. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात आज धनंजय मुंडे सहभागी झाले होते. "राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधीपक्षनेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते. ही गोष्ट त्यांच्या चिरंजीवांच्या लक्षात आली नाही", असं मुंडे म्हणाले. लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबत बोलताना मुंडे म्हणाले, "भाजप-शिवसेनेची युती झाली नव्हती तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत आम्ही प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप सेनेची तर अजून यादी यायची बाकी आहे".
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion