एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : ठाणे आणि पालघरमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
.तुम्ही जर ठाणे, पालघर किंवा रायगडला पर्यटनाला जाणार असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कारण या तिनही जिल्हांमधील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यांतील धोकादायक पर्यटन स्थळांच्या परिसरात जाण्यास 31 जुलैपर्यंत मनाई आहे. तर पालघर जिल्ह्यातही पुढील दोन महिने पर्यटन बंदी असणार आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खोपोलीत पर्यटन स्थळांवरही 4 सप्टेंबरपर्यंत पर्यटनकांनी बंदी घालण्यात आली. पर्यटनाचा आनंद घेण्याच्या नादात काही अतिउत्साही पर्यटकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्यात.. त्याच पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली जात आहे... दरम्यान, आता पर्यटनासाठी कुठे जायचं असा प्रश्न पर्यटक उपस्थित करतायेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion