एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : मोदी, भाजपविरोधात राहुलला सूर गवसलाय?
आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाची सांगता झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी भाजपला कौरवांची उपमा दिली. तर काँग्रेसला पांडवांची उपमा दिली. तसेच काँग्रेसमध्येही अमुलाग्र बदलाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. याशिवाय रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचंही राहुल गांधी यांनी जाहीर केलं. तसेच, रा.स्व.संघ, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही टीकेची झोड उठवली. पण त्यांचं आजचं भाषण पाहता राहुल गांधींना मोदी आणि भाजपविरोधातला सूर गवसलाय का? यावर विशेष चर्चा आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement