एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्नावर गिरीश बापटांचा पारा चढला
कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारल्यावर अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पारा चढला. आधीच्या सरकारनं कर्जमाफीनंतर 18 महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले. आम्ही तर तिसऱ्या महिन्यात पैसे देत आहोत, असं उत्तर बापटांनी दिलं. आधीच्या सरकारच्या काळात काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं 82 लाखांचा चेक घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion