एक्स्प्लोर
Advertisement
Palghar Rain | परतीच्या पावसाने भातशेतीचं नुकसान, वीज कोसळून तीन बैल दगावले | ABP Majha
पालघरमध्ये परतीच्या पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तर वीज कोसळून तीन बैलांचा मृत्यू झाला आहे. डहाणूतील मोडगाव, उधवा, रायपूर, कुर्झे, आष्टे या भागांमध्ये पावसाने भातशेती उद्ध्वस्त केली आहे. मोडगावातील शेतकरी लक्ष्मण भूरभुरे यांच्या घरावर झाड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. सध्या भाताच्या कापणीची प्रक्रिया सुरु आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेत
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion