एक्स्प्लोर
साडेतीन किमीचा गाळ काढण्यासाठी गोदावरीचं पाणी रोखलं, पुढील चार महिने सुरू राहणार गाळ काढण्याचं काम
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी आणि कायमच प्रदूषणामुळे चर्चेत राहणाऱ्या गोदावरीच पात्र पूर्णपणे कोरडठाक पडलंय. स्मार्टसिटी अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील गाळ कढण्याचं काम हाती घेण्यात आलं असून पुढील तीन-चार महिन्यात नदीचं खोलीकरण केलं जाणार आहे. पावसाळ्याचे चार पाच महिने सोडले तर उर्वरित काळ गोदावरी नदी परावलंबी होते. प्रदूषणांत प्रचंड वाढ होते, त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या कामाने गोदावरीची प्रदूषणाच्या संकटातून काही प्रमाणात सुटका तर होणार आहेच शिवाय प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदाकाठ सुशोभीकरणवरही भर दिला जाणार आहे.
नाशिक
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भविष्य
भविष्य






















