एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai BEST: मुंबईकरांसाठी बेस्टचं नवं 'चलो अॅप' 2027 पर्यंत 10 हजार नव्या बसेस ABP Majha
मुंबईत २०२७ पर्यंत १० हजार नव्या पर्यावरणपूरक बसेस येणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ही माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत बेस्टनं आज चलो अॅप लाँच केलं. या अॅपचा मुंबईकरांना मोठा फायदा होईल, असं आदित्य यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पहिलं सुपर सेव्हर कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे..
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion