एक्स्प्लोर
Advertisement
तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राने दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच नाही!फक्त 0.32 टकके निधी खर्च
तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्रानं दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच नाही! अशी माहिती पीआयबीनं दिली आहे. महाराष्ट्रासाठी प्रस्तावित १ हजार २९४ कोटी होते त्यातले केंद्राने राज्य सरकारला ६८३ कोटी दिले.. मात्र त्यातले फक्त ०.३२ टक्के निधीच राज्य सरकारनं खर्च केल्याचं पीआयबीनं म्हटलंय. त्यामुळे एवढा निधी देऊनही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खर्च का झाला नाही असा प्रश्न विचारला जातोय.
बातम्या
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?
Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement