एक्स्प्लोर
Jammu Kashmir : कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण, श्रीनगरच्या जामिया मशिदीजवळ स्फोट, गोळीबार
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झालीत. या निर्णयामुळे काश्मीरसाठी वेगळा झेंडा आणि वेगळे कायदे रद्द झाले. काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आणि जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. या दोन वर्षांत काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आणि दहशतवाद्यांच्या कारवायादेखिल कमी झाल्या. याशिवाय काश्मिरी नागरिक भारतीयांच्या आणखी जवळ आले. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर एबीपी माझानं काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
भारत
CCS PC on Pahalgam Attack : पहलगाममध्ये हल्ला, पाकिस्तानला दणका; भारताचे 5 मोठे निर्णय
Vinay Narwal last Rites : नौदल अधिकारी विनय नरवाल मानवंदना, पत्नीचा आक्रोश Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : निष्पाप लोकांना मारून काय मिळालं? काश्मीर नागरिकांचा संतप्त सवाल
Pahalgam Terror Attack Superfast News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बातमी ABP Majha
Rajnath Singh on Pahalgam Terror Attack : जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















