एक्स्प्लोर
Farmers Protest : आंदोलन समाप्तीनंतर शेतकऱ्यांची घरवापसी, दिल्लीच्या सीमेवर जल्लोष ABP Majha
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल ३७८ दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालेत. शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवलेत... कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी जल्लोष केलाय. शेतकरी आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करणार आहेत.
भारत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Israel US attack Iranइराणची स्थिती बिघडली,आम्हाला बाहेर काढा;इराणमधील भारतीयांची भारत सरकारला विनंती
आणखी पाहा























