एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलवसुलीतून पैशांचा दुरुपयोग नको : हायकोर्ट
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलबंदीबाबत 6 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आपला अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. टोलवसुलीच्या रुपात जनतेच्या पैशांचा दुरुपयोग होऊ देऊ नका, जनतेच्या पैशांची रक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसेच कंत्राटदाराने जर टोलवसुलीकरता दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर ते कायद्याचं उल्लंघनच आहे. त्यामुळे तसे आढळल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.
बातम्या
ABP Majha Headlines : 8 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भंडारा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement