एक्स्प्लोर
नवी दिल्ली : 'भारत बंद'च्या अफवेनं पोलिसांची डोकेदुखी, अनेक राज्यात गृहखात्याकडून हायअलर्ट
अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिल्याची अफवा गृहखात्याची डोकेदुखी ठरली आहे. या अफवेचा फायदा घेऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय गृहखात्यानं संवेदनशील राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. ज्यात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारचा समावेश आहे. या चारही राज्यांमधील संवेदनशील जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई




















