एक्स्प्लोर
Advertisement
बदलापूर : कानपूर आयआयटीतून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे तीन महिन्यांनी घरी परतला
कानपूर आयआयटीमधून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे अखेर ३ महिन्यांनी सुखरूप घरी परतला आहे.काल रात्रीच्या सुमारास अक्षय बदलापूरच्या घरी आला. २९ नोव्हेंबर रोजी अक्षय कानपूरहून मुंबईला यायला निघाला होता. तेव्हापासून अक्षयसोबतचा संपर्क होत नव्हता. नेमकं त्याच्यासोबत काय झालं, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीय. अक्षय जबरदस्त मानसिक धक्क्यात असून काहीही बोलत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion