एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : कचराकोंडींमुळे भटक्या कुत्र्यांचं संकट, 30 जणांना चावा
औरंगाबादेत कचराकोंडींच संकट असताना आता आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. कारण ठिकठिकाणी साचलेल्या कचराकोंडीमुळे आता शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. एन नाईन परिसरात एका कुत्र्याने तब्बल 25 ते 30 जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. यामध्ये 17 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. औरंबादेतील कचराकोंडीला आता महिना उलटला. त्यामुळे चौकाचौकात, गल्लाबोळात आणि रस्त्यांवर कचरा दिसू लागला आहे. परिणामी शहराच्या आजबाजुच्या परिसरातून कुत्र्यांनी या कचऱ्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे आता ही कचराकोंडी औरंबादकरांच्या जीवावर उठली असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement