एक्स्प्लोर
Advertisement
712 : शिर्डी : खरीप पिकांच्या पेरणीवेळी कोणती काळजी घ्यावी?
देशभरात खरिपातील पेरण्यांनी जोर धरला आहे. जमिनीत पुरेशी ओल आल्यानंतर शेतकरी वेळेत पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा वेळी घाई न करता योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यात बियाण्यासाठी वाणांच्या निवडीपासून खत आणि पाण्याच्या व्यवस्थापनाचाही समावेश आहे. याचबाबत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख यांनी मार्गदर्शन केलं आहे.
बातम्या
ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणाला
West Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?
Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement