एक्स्प्लोर
विजयासह विराटनं रचला नवा विक्रम!
1/5

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच वेस्टइंडिज दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी रवाना झाली होती. या मालिकेत वेस्टइंडिजला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. मालिकेतील एक कसोटी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे शेवटची कसोटी जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.
2/5

टीम इंडियानं या मालिकेतील पहिली कसोटी 1 डाव आणि 92 धावांनी जिंकली होती. तर पावसामुळे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली होती.
Published at : 15 Aug 2016 02:58 PM (IST)
View More
























