एक्स्प्लोर
टीम इंडियानं मालिका तर जिंकली, पण धोनीला गमावलं असतं!
1/7

धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तर विकेटकिपर म्हणूनही त्याचं प्रदर्शन सर्वोत्कृष्ट आहे. विकेटकिपिंग करताना त्याने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 705 बळी मिळवले आहेत.
2/7

याचा अर्थ धोनीच्या डोळ्याला जास्त इजा झाली असती तर टीम इंडियाला फारच मोठं नुकसान झालं असतं. याआधी सबा करीम या विकेटकिपरच्या डोळ्याला इजा झाली होती. ज्यामुळे त्याला क्रिकेट सोडावं लागलं होतं.
Published at : 23 Jun 2016 03:07 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























