एक्स्प्लोर

Travel Tips : प्रवास करताना 'या' 3 चुका करू नका!

Travel Tips : प्रवासाचा आनंद पूर्णपणे घ्यायचा असेल तर आरोग्याची आणि पोटाची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

Travel Tips : प्रवासाचा आनंद पूर्णपणे घ्यायचा असेल तर आरोग्याची आणि पोटाची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

Travel Tips

1/12
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रवास महत्त्वाचा आहे. कारण प्रवास केल्यानेच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रवास महत्त्वाचा आहे. कारण प्रवास केल्यानेच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
2/12
पण, प्रवासाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त आणि पोट पूर्णपणे ठिक असतं. अनेकदा लोक प्रवासात बाहेरचं अन्न खातात आणि मग  पोटदुखी, गॅस किंवा जुलाबासारख्या समस्या निर्माण होतात.
पण, प्रवासाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त आणि पोट पूर्णपणे ठिक असतं. अनेकदा लोक प्रवासात बाहेरचं अन्न खातात आणि मग पोटदुखी, गॅस किंवा जुलाबासारख्या समस्या निर्माण होतात.
3/12
अशा वेळी जर तुम्ही काही सोप्या सवयी वापरल्या तर तुमचा प्रवासही चांगला होईल आणि आरोग्यही चांगलं राहील.
अशा वेळी जर तुम्ही काही सोप्या सवयी वापरल्या तर तुमचा प्रवासही चांगला होईल आणि आरोग्यही चांगलं राहील.
4/12
नवीन ठिकाणं, वेगवेगळे पदार्थ आणि सुंदर निसर्ग पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
नवीन ठिकाणं, वेगवेगळे पदार्थ आणि सुंदर निसर्ग पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
5/12
पण अनेकदा प्रवासाच्या दरम्यान अचानक पोट बिघडतं, लूज मोशन, गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
पण अनेकदा प्रवासाच्या दरम्यान अचानक पोट बिघडतं, लूज मोशन, गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
6/12
प्रवासाच्या वेळी दिनश्चर्या आणि आहारातील बदलांमुळे आपल्या पचनावर परिणाम होतो. तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न आणि कमी पाणी पिण्याची सवय ही काही कारणं ठरु शकतात.
प्रवासाच्या वेळी दिनश्चर्या आणि आहारातील बदलांमुळे आपल्या पचनावर परिणाम होतो. तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न आणि कमी पाणी पिण्याची सवय ही काही कारणं ठरु शकतात.
7/12
त्याऐवजी दही भात, ओट्स, मूग डाळीची खिचडी किंवा फळं असा हलका आहार घ्यावा.
त्याऐवजी दही भात, ओट्स, मूग डाळीची खिचडी किंवा फळं असा हलका आहार घ्यावा.
8/12
हा आहार पचायला सोपा असतो आणि पोट शांत ठेवण्यास मदत होते. प्रवासात अनेक लोकं कुठलंही पाणी पितात. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं.
हा आहार पचायला सोपा असतो आणि पोट शांत ठेवण्यास मदत होते. प्रवासात अनेक लोकं कुठलंही पाणी पितात. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं.
9/12
म्हणून नेहमी शुद्ध पाण्याची बाटली जवळ ठेवावी आणि वेळोवेळी पाणी प्यावं. लांबच्या प्रवासात लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ग्लुकोजयुक्त पाणी पिणं उपयोगी ठरू शकतं.
म्हणून नेहमी शुद्ध पाण्याची बाटली जवळ ठेवावी आणि वेळोवेळी पाणी प्यावं. लांबच्या प्रवासात लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ग्लुकोजयुक्त पाणी पिणं उपयोगी ठरू शकतं.
10/12
जर पचनाशी संबंधित त्रास आधीपासून असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं सोबत ठेवावीत.
जर पचनाशी संबंधित त्रास आधीपासून असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं सोबत ठेवावीत.
11/12
जर तुम्ही प्रवासात दही, ताक आणि फायबरयुक्त यांसारखे अन्न खाल्ले तर तुमचं पचन सुधारु शकतं.
जर तुम्ही प्रवासात दही, ताक आणि फायबरयुक्त यांसारखे अन्न खाल्ले तर तुमचं पचन सुधारु शकतं.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
Water Bottle Smell Reasons : दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Embed widget