एक्स्प्लोर

Drinking water in Plastic Bottles : वापरलेली कोल्ड्रिंक्सची बॉटल पुन्हा वापरताय? आधी हे वाचा!

Drinking water in Plastic Bottles: थंड पेय असो किंवा मिनरल वॉटर बॉटल, जर तुम्ही त्यात अनेक दिवस पाणी भरून ठेवले तर ते तुमच्या आरोग्याला थेट हानी पोहोचवते.

Drinking water in Plastic Bottles: थंड पेय असो किंवा मिनरल वॉटर बॉटल, जर तुम्ही त्यात अनेक दिवस पाणी भरून ठेवले तर ते तुमच्या आरोग्याला थेट हानी पोहोचवते.

Drinking water in Plastic Bottles

1/10
कोल्ड्रिंक्स (थंड पेय) च्या बॉटल मध्ये अनेकजण पाणी पितात.थंड पाणी पिण्यासाठी आपण फ्रिज मध्ये बॉटल भरुन ठेवतो.आपण फ्रीजमध्ये पाणी आणि शीतपेये भरतो. [Photo Credit : Pexel.com]
कोल्ड्रिंक्स (थंड पेय) च्या बॉटल मध्ये अनेकजण पाणी पितात.थंड पाणी पिण्यासाठी आपण फ्रिज मध्ये बॉटल भरुन ठेवतो.आपण फ्रीजमध्ये पाणी आणि शीतपेये भरतो. [Photo Credit : Pexel.com]
2/10
फॅन्सी बाटल्यांबरोबरच थंड पेयाच्या बॉटलही फ्रीजमध्ये पाण्याने भरून ठेवल्या जातात. आपण असे करतो कारण आपल्याला वाटते की थंड पेयाची बाटली अजूनही नवीन आहे. त्यात पाणी घालून काही दिवस वापरता येते.  [Photo Credit : Pexel.com]
फॅन्सी बाटल्यांबरोबरच थंड पेयाच्या बॉटलही फ्रीजमध्ये पाण्याने भरून ठेवल्या जातात. आपण असे करतो कारण आपल्याला वाटते की थंड पेयाची बाटली अजूनही नवीन आहे. त्यात पाणी घालून काही दिवस वापरता येते. [Photo Credit : Pexel.com]
3/10
पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा हा जुगाड तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतो. त्यामुळे असे करणे पूर्णपणे टाळावे.यामुळे आरोग्याची गंभीर हानी होते. [Photo Credit : Pexel.com]
पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा हा जुगाड तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतो. त्यामुळे असे करणे पूर्णपणे टाळावे.यामुळे आरोग्याची गंभीर हानी होते. [Photo Credit : Pexel.com]
4/10
थंड पेय असो किंवा मिनरल वॉटर बॉटल, जर तुम्ही त्यात अनेक दिवस पाणी भरून ठेवले तर ते तुमच्या आरोग्याला थेट हानी पोहोचवते. [Photo Credit : Pexel.com]
थंड पेय असो किंवा मिनरल वॉटर बॉटल, जर तुम्ही त्यात अनेक दिवस पाणी भरून ठेवले तर ते तुमच्या आरोग्याला थेट हानी पोहोचवते. [Photo Credit : Pexel.com]
5/10
या बॉटलमध्ये जास्त वेळ पाणी भरून ठेवल्यास त्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिकसारखे धोकादायक घटक तयार होतात. यामुळे शरीराला खूप नुकसान होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे शरीरासाठी स्लो पॉयझन आहे. [Photo Credit : Pexel.com]
या बॉटलमध्ये जास्त वेळ पाणी भरून ठेवल्यास त्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिकसारखे धोकादायक घटक तयार होतात. यामुळे शरीराला खूप नुकसान होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे शरीरासाठी स्लो पॉयझन आहे. [Photo Credit : Pexel.com]
6/10
कर्करोगाचा धोका असतो:प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवलेले पाणी थेट तुमच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करते. म्हणूनच सर्वात महागड्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येही पाणी पिऊ नका, असे म्हटले जाते. [Photo Credit : Pexel.com]
कर्करोगाचा धोका असतो:प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवलेले पाणी थेट तुमच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करते. म्हणूनच सर्वात महागड्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येही पाणी पिऊ नका, असे म्हटले जाते. [Photo Credit : Pexel.com]
7/10
कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तयार होणाऱ्या रसायनांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. आणि त्यामुळे यकृतही आजारी पडू शकते. [Photo Credit : Pexel.com]
कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तयार होणाऱ्या रसायनांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. आणि त्यामुळे यकृतही आजारी पडू शकते. [Photo Credit : Pexel.com]
8/10
प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी जास्त काळ ठेवल्याने बीपीए तयार होतो. बीपीए हे एक रसायन आहे ज्यामुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी जास्त काळ ठेवल्याने बीपीए तयार होतो. बीपीए हे एक रसायन आहे ज्यामुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
9/10
त्याला बायफेनिल ए म्हणतात. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवलेल्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की हळूहळू ते विषारी होऊ लागते. आणि त्यामुळे कर्करोगही होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
त्याला बायफेनिल ए म्हणतात. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवलेल्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की हळूहळू ते विषारी होऊ लागते. आणि त्यामुळे कर्करोगही होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget