एक्स्प्लोर

Drinking hot water : उकळलेले पाणी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?

Benefits of Drinking boiled water : उकळलेले पाणी पिण्याचे मानवी शरीरास अनेक फायदे होतात. मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरम केलेले पाणी फायदेशीर ठरते.

Benefits of Drinking boiled water : उकळलेले पाणी पिण्याचे मानवी शरीरास अनेक फायदे होतात. मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरम केलेले पाणी फायदेशीर ठरते.

Benefits of Drinking boiled water

1/9
उकळलेले पाणी पिण्याचे मानवी शरीरास अनेक फायदे होतात. मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरम केलेले पाणी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Unsplash)
उकळलेले पाणी पिण्याचे मानवी शरीरास अनेक फायदे होतात. मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरम केलेले पाणी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Unsplash)
2/9
रोगांपासून संरक्षण : पाणी उकळल्यावर त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात आणि यामुळे गरम पाणी पिण्याने शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण मिळते. (Photo Credit : Unsplash)
रोगांपासून संरक्षण : पाणी उकळल्यावर त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात आणि यामुळे गरम पाणी पिण्याने शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण मिळते. (Photo Credit : Unsplash)
3/9
रक्ताभिसरण सुरळीत होते :  उकळलेले पाणी कोमट झाल्यानंतर प्यावे,गरम पाण्याने ईजा होऊ शकते.गरम केलेले पाणी पिल्याने शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. (Photo Credit : Unsplash)
रक्ताभिसरण सुरळीत होते : उकळलेले पाणी कोमट झाल्यानंतर प्यावे,गरम पाण्याने ईजा होऊ शकते.गरम केलेले पाणी पिल्याने शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. (Photo Credit : Unsplash)
4/9
आजारांपासून संरक्षण : पाण्यामधे असलेले जंतू पोटात गेल्याने गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ, जुलाब यासारखे रोग होण्याची शक्यता असते,गरम पाण्यामुळे नष्ट होतात. (Photo Credit : Unsplash)
आजारांपासून संरक्षण : पाण्यामधे असलेले जंतू पोटात गेल्याने गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ, जुलाब यासारखे रोग होण्याची शक्यता असते,गरम पाण्यामुळे नष्ट होतात. (Photo Credit : Unsplash)
5/9
सर्दी वर उपाय ठरते : श्वासोच्छवास, सर्दी, खोकला आदी आजारांवर गरम केलेले पाणी पिणे रामबाण उपाय ठरतो.  हिवाळा आणि पावसाळा या ऋतुंमध्ये दिवसात किमान एकवेळा तरी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी उपयुक्त असते. (Photo Credit : Unsplash)
सर्दी वर उपाय ठरते : श्वासोच्छवास, सर्दी, खोकला आदी आजारांवर गरम केलेले पाणी पिणे रामबाण उपाय ठरतो. हिवाळा आणि पावसाळा या ऋतुंमध्ये दिवसात किमान एकवेळा तरी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी उपयुक्त असते. (Photo Credit : Unsplash)
6/9
शरीरातील तापमान वाढ : गरम पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते,त्यामूळे घाम येतो आणि घामाद्वारे अनावश्यक घटक शरीरा बाहेर पडतात. (Photo Credit : Unsplash)
शरीरातील तापमान वाढ : गरम पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते,त्यामूळे घाम येतो आणि घामाद्वारे अनावश्यक घटक शरीरा बाहेर पडतात. (Photo Credit : Unsplash)
7/9
पचन क्रिया सुधारते : उकळलेले पाणी पिण्याने शरीरातील पचन क्रिया सुधारते आणि पोटात गॅस निर्माण होत नाही. वजन कमी करण्यासाठी देखील गरम पाणी पिले जाते. (Photo Credit : Unsplash)
पचन क्रिया सुधारते : उकळलेले पाणी पिण्याने शरीरातील पचन क्रिया सुधारते आणि पोटात गॅस निर्माण होत नाही. वजन कमी करण्यासाठी देखील गरम पाणी पिले जाते. (Photo Credit : Unsplash)
8/9
पाणी शुद्ध होते : पाणी शुद्ध करण्यासाठी पारंपारिक माध्यम म्हणजे पाणी उकळून घेणे.गरम पाणी हे शुद्ध असते  आरो, वॉटर प्युरिफायर ही पाणी शुद्ध करण्याची आधुनिक माध्यमे आहेत. (Photo Credit : Unsplash)
पाणी शुद्ध होते : पाणी शुद्ध करण्यासाठी पारंपारिक माध्यम म्हणजे पाणी उकळून घेणे.गरम पाणी हे शुद्ध असते आरो, वॉटर प्युरिफायर ही पाणी शुद्ध करण्याची आधुनिक माध्यमे आहेत. (Photo Credit : Unsplash)
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget