एक्स्प्लोर
सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडचा प्रेरणादायी प्रवास
sushant
1/6

सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पटना सारख्या शहरातून मुंबईत येणं आणि सर्वाचं आकर्षण असणाऱ्या बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख सुशांतने निर्माण केली होती.
2/6

सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सीरियल्समधून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. 'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानंतर टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'मधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. 2009 ते 2011 पर्यंत ही मालिका सुरु होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते.
Published at : 21 Jan 2022 12:40 PM (IST)
आणखी पाहा
























