एक्स्प्लोर

'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार

राहुल गांधी यांनी कोलंबियातील ईआयए विद्यापीठातील परिषदेत भाजप-आरएसएसवर भ्याडपणाचा आरोप करत चीन, लोकशाही, आरोग्य व शिक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटले आहेत.

Rahul Gandhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या विचारसरणीमध्येच मुळातच भ्याडपणा असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi Colombia Speech) यांनी केला आहे. राहुल यांनी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात "द फ्युचर इज टुडे" परिषदेत (Rahul Gandhi Future conference) हे विधान केले. राहुल (Rahul Gandhi Latin America tour) दक्षिण अमेरिकन देशांच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोलंबिया व्यतिरिक्त, राहुल ब्राझील, पेरू आणि चिलीलाही भेट देणार आहेत.

भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा

राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या 2023 मध्ये चीनबाबतच्या विधानाचा हवाला देत जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की, "जर तुम्ही परराष्ट्रमंत्र्यांच्या एका विधानाकडे पाहिले तर ते म्हणाले की चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा आहे. ते दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालीपासून पळून जातात. हा भाजप-आरएसएसचा स्वभाव आहे." राहुल यांच्या टीकेनंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल परदेशात बसून भारताची बदनामी करत आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल परदेशी लोकांच्या हातात आहे. मोदी आणि भाजपला विरोध करतानाच, ते आता भारत आणि त्याच्या संस्थांना विरोध करायला लागले आहेत, असे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "भारतात सत्तेत असलेल्यांना प्रत्येक संस्थेला त्यांच्या इच्छेनुसारच काम करायची असते. हे भारताच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे." विद्यार्थ्यांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी सांगितले की लोकशाहीत मतभेदांच्या आवाजांना स्थान मिळाले पाहिजे.

परिषदेत राहुल गांधींसोबत प्रश्नोत्तर सत्र

प्रश्न: जगात सुरू असलेल्या ध्रुवीकरणाबद्दल तुम्हाला काळजी वाटते का?

उत्तर: मी फक्त भारताच्या संदर्भात बोलू शकतो. भारतासारखा मोठा देश नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्याही बंद पडल्या आहेत. भारतातही अशीच परिस्थिती आहे. आपल्याला चीनकडून शिकण्याची गरज आहे. भारताने चीनकडून उत्पादन कसे वाढवायचे ते शिकले पाहिजे, पण लोकशाही पद्धतीने. भारतालाही अनेक जोखमींना तोंड द्यावे लागेल.

प्रश्न: धोके कोणते आहेत?

उत्तर: भारताच्या लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी धोका आहे; सध्या भारतातील अनेक भागात हे घडत आहे. आपण चीनप्रमाणे लोकांचा आवाज दाबू शकत नाही. भारतातील फक्त 2-3 टक्के लोकांकडे उच्च तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरची उपलब्धता आहे. हे अत्यंत कमी आहे. भारत केवळ सेवांवर आधारित विकास साध्य करू शकत नाही. स्वतः ट्रम्प यांना केवळ उत्पादनाकडे परतणे कठीण होईल. अमेरिका हा एकेकाळी सर्वात मोठा उत्पादक होता, परंतु आता तो राहिला नाही. सध्या, सर्वात जास्त उत्पादन युनिट असलेला देश आघाडीवर आहे. 21 वे शतक केवळ कारखान्यांवर अवलंबून राहू शकत नाही.

प्रश्न: भारताच्या आरोग्य आणि शिक्षणाबद्दल तुम्ही काय म्हणाल?

उत्तर: भारतातील आरोग्य आणि शिक्षणात एआय मोठी भूमिका बजावणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग खाजगी रुग्णालयांवर अवलंबून आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही मोठ्या गरीब वर्गाला सरकारी सेवा देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी देश होऊ शकत नाही. यावर आमच्या पक्षाचे विचार एकमत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
Donald Trump: 'मी पाकिस्तानला जाणार नाही...', अमेरिका-इराण शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, वाटाघाटींच्या अटीही सांगितल्या, नेमकं काय घडलं?
'मी पाकिस्तानला जाणार नाही...', अमेरिका-इराण शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, वाटाघाटींच्या अटीही सांगितल्या, नेमकं काय घडलं?
Pakistan News: पाकिस्तानात 'अज्ञाता'चा थरार, कमांडर मौलाना सलमान अजहरचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा थरार, कमांडर मौलाना सलमान अजहरचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का
45 दशलक्ष लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर, दुष्काळसदृश परिस्थितीचा धोका, जागतिक बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
45 दशलक्ष लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर, दुष्काळसदृश परिस्थितीचा धोका, जागतिक बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
Embed widget