एक्स्प्लोर

Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम

Android Users Security Alert : लाखो अँड्रॉईड युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाने (CERT) Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी एक नवीन इशारा जारी केला आहे.

Android Users Security Alert : अँड्रॉईड (Android) युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी धोक्याचा इशारा (Security Alert) दिला आहे. हा धोक्याचा इशारा विशेषतः Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L या युजर्ससाठी आहे.  आयटी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक असुरक्षित घटकांची नोंद झाली आहे. या आढळलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचे डिव्हाइस पूर्णपणे हॅक करू शकतात आणि तुमची संवेदनशील माहिती किंवा सेवा चोरू शकतात.

आयटी तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘अँड्रॉईडमध्ये (Android OS) फ्रेमवर्क कंपोनंट, मीडिया फ्रेमवर्क कंपोनंट, सिस्टम कंपोनंट, कर्नल LTS, MediaTek कंपोनंट, Qualcomm कंपोनंट आणि Qualcomm क्लोज सोर्स कंपोनंटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. याद्वारे तुमची संवेदनशील माहिती उघड करू शकतात.’

सुरक्षित राहण्यासाठी ‘हे’ काम लवकर करा

तुमचा अँड्राईड फोनमधील तुमची माहिती सुरक्षित राहण्यासाठी CERT-in तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध असलेल्या अँड्राईडचं (Android OS0) नवीन व्हर्जन इंस्टॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही सेटिंग्ज अॅपवर जाऊन तुमच्या स्मार्टफोनसाठी नवीनतम अँड्राईड व्हर्जन तपासू शकता.

काय आहे DoS अटॅक?
DoS (Denial of Service) हल्ला हा एक सायबर हल्ला आहे. अँड्रॉईडमधील त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा फोन हॅक करु शकतात. हॅकर्सने जर तुमचा स्मार्टफोन DoS हल्ल्यात हॅक केला तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हँग झाल्याने वापरता ही येणार नाही. यावेळी हॅकर्स तुमची संवेदनशील माहिती चोरून तुमचे नुकसान करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget