एक्स्प्लोर

राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं! ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा 

 उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे.

Solapur :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे. राज ठाकरेंची काहीही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोपपही आझमी यांनी केला. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात. मराठी आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेचीच ताकद कमी होऊ शकते, असा दावा आबू आझमी यांनी केला आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा असली पाहिजे

संसदेत भाषेच्या संदर्भात एक कमिटी आहे. यामध्ये 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात, अस आझमी म्हणाले. केंद्र सरकारचे सगळं काम हे हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे असे आझमी म्हणाले. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे असेही आझमी म्हणाले. 

मराठीचा सन्मान झाला पाहिजे

बाळा नांदगावकर हे जनतेची दिशाभूल करत असल्याची आझमी म्हणाले. मनसेचे 14 आमदार आले होते आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे झाले नाही तरी मी मराठीसाठी प्रयत्न करतो. तरीपण मी मराठीची इज्जत करतो असे आझमी म्हणाले. मराठीचा सन्मान झाला पाहिजे पण हिंदीचा अपमान झाला नाही पाहिजे असेही आझमी म्हणाले.  शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ती फक्त ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडली आहे..

महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे असे आझमी म्हणाले. 

आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करणार

अमेरिकेने इराण हल्ला केला आहे. आम्हालाही वाटतं की इराणला पाठिंबा दिला पाहिजे असे आझमी म्हणाले.आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करत आहे. ज्या मोठं मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग आता यांच्या हातातील खेळण झाल्याचे आझमी म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Chandrashekhar Bawankule: अबू आझमींनी मुजोरी करू नये, ईदला आमचा विरोध नाही, पण...; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: 'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?
'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?
Solapur Crime News: 'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget