एक्स्प्लोर

Rice Farming : कमी पावसाच्या भागात यशस्वी भात शेती, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग

कमी पाऊस पडणाऱ्या दौंड (Daund) तालुक्यात भात शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

Rice Farming : ज्या भागात जास्त पाऊस (Rain) पडतो त्या भागात भात शेती केली जाते. जास्त पावसाच्या भागातील मुख्य पीक म्हणून भात (Rice) शेतीकडं पाहिलं जातं. परंतू, कमी पावसाच्या पट्ट्यात भात शेती होतं असं जर तुम्हाला सांगितले तर? मात्र, कमी पाऊस पडणाऱ्या दौंड (Daund) तालुक्यात भात शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. तालुक्यातील खडकी येथील संदीप काळे आणि रंगनाथ काटे यांनी 3 एकरावर इंद्रायणी भाताच्या वाणाची लागवड केली आहे. 

खडकी येथील भात शेती पाहून तुम्हाला अस वाटेल की ही शेती कोकणातील भात शेती आहे.पण ही दौंड तालुक्यातील यशस्वी बात शेती आहे. भात पीक हे प्रामुख्याने जास्त पावसाच्या भागात घेतलं जातं. पंरतू, कमी पावसाच्या ठिकाणी देखील भात पीक येऊ शकते हे या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. उसाच्या पिकाला पर्यायी पीक म्हणून भात शेतीकडे पाहत असल्याचे शेतकरी संदीप काळे यांनी सांगितले. उसाला 18 महिने सांभाळावे लागते. तसेच ऊस पिकाला भाताच्या तुलनेत खर्च मोठ्या प्रमाणावर येतो.  रंगनाथ काटे आणि संदीप काळे यांनी मिळून खडकी गावात 3 एकरावर इंद्रायणी भात पिकाची लागवड केली. यासाठी लागणारी रोपे त्यांनी तळेगांववरुन आणली होती. दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यानं 2 ते 3 गुंठ्याची भाताची खाचरे तयार केली. ही खाचरे भात शेतीत पाणी साठून राहण्यासाठी तयार केली आहेत. त्याच खाचरात विहिरीचे पाणी सोडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


Rice Farming : कमी पावसाच्या भागात यशस्वी भात शेती, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग

दौंड तालुक्यात मोठया प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस पिकाला पर्याय म्हणून ही भात शेती केली असल्याचे काटे आणि काळे या शेतकऱ्यांनी सांगितले. भाताच्या पिकाला एकरी 10 हजार रुपये त्यांना खर्च आला असल्याचे सांगितले. तसेच एका एकरात 15 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते. त्याची विक्री ही 60 रुपये किलोने होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी सांगितली. यंदाचे काटे यांचे भात शेतीचे हे तिसरे वर्ष आहे. दौंड तालुक्यात भात शेती करणारे काटे आणि काळे हे पहिलेच शेतकरीअसल्याचे ते स्वतः सांगतात. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे पीक त्यांनी उभं केलं आहे. चाकोरीबद्ध पिकातून त्यांनी वेगळं पीक निवडले आणि ते पीक यशस्वी देखील करून दाखवले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Bhor Crime: 'किरकोळ भांडणातून मला गोवलंय', नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव, न्यायालयात नेमकं काय घडलं?
'किरकोळ भांडणातून मला गोवलंय', नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
Rohit Pawar: माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्ष करा, रोहित पवारांची मोठी मागणी, आणखी तीन नावंही सुचवली
माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्ष करा, रोहित पवारांची मोठी मागणी, आणखी तीन नावंही सुचवली
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणर? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणर? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Embed widget