एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
संस्कार भारतीच्या महारांगोळीतून ‘डिजिटल बनो’ चा संदेश
सुमारे २०० किलो रांगोळी, १५० किलो रंग, ३० रांगोळी कलाकार आणि अखंड ८ तासांच्या परिश्रमातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
![संस्कार भारतीच्या महारांगोळीतून ‘डिजिटल बनो’ चा संदेश Sanskar Bharati maharangoli in Dombivali संस्कार भारतीच्या महारांगोळीतून ‘डिजिटल बनो’ चा संदेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/16224706/digitel-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
डोंबिवली : भारताला जगात महासत्ता म्हणून नेतृत्व करायचं असेल तर डिजिटल इंडिया शिवाय पर्याय नाही, असा संदेश संस्कार भारतीच्या डोंबिवली समितीच्या रांगोळी कलाकारांनी नववर्षाच्या स्वागतासाठी श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे काढण्यात आलेल्या महारांगोळीतून दिला आहे
गेली 35 वर्षांपासून साहित्य व ललितकला संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्कार भारतीने 'डिजिटल बनो' मार्फत जगाशी जोडणाऱ्या सर्वच Social App सोबतच पारंपरिक चिन्हांचा देखील समावेश या रांगोळीत केलेला आहे.
सुमारे २०० किलो रांगोळी, १५० किलो रंग, ३० रांगोळी कलाकार आणि अखंड ८ तासांच्या परिश्रमातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
समाजात नसूनही सोशल कनेक्ट असणाऱ्या सर्वांना 'डिजिटल बनो, भारत को महासत्ता बनाओ' चे आवाहन संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion