एक्स्प्लोर

अनुभव, मनोबल कौशल्याची कसोटी पाहणारा मालंगगड सर केला, मुंबईच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताकदिनी फडकवला तिरंगा

शिलाहार राजांनी बांधलेला हा किल्ला लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उंचीवरून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयोगी होता. गडमाथा गाठण्यासाठी 2.30 ते 3 तासांचा कालावधी लागतो.

Mumbai: गिर्यारोहण हे केवळ छंद नाही तर तो धाडस आणि जिद्दीचा खेळ. मुंबईतील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांच्या टीमने याचा जिवंत अनुभव दिलाय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत 25 जानेवारीला त्यांनी कल्याणजवळील मलंगगड या आव्हानात्मक गडावर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकवला. वैभव ऐवळे, अमित चव्हाण, सूरज सुतार, निलेश माने आणि अक्षय सिंग यांच्या टीमने हे यश मिळवलं. हा 3200 फूट उंच गड सह्याद्रीतील सर्वात कठीण श्रेणीतील गडांपैकी एक मानला जातो. माथेरान डोंगर रांगेतील मलंगगड उर्फ श्रीमलंगगड हा कल्याणपासून अवघ्या 16 किमी अंतरावर आहे. (Malanggad Adventure) शिलाहार राजांनी बांधलेला हा किल्ला लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उंचीवरून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयोगी होता. गडमाथा गाठण्यासाठी 2.30 ते 3 तासांचा कालावधी लागतो. मार्गात अरुंद पाईपसारख्या वाटेवरून चढावे लागते, जिथे मनोबल, शारीरिक ताकद आणि कौशल्यांची कसोटी लागते. (Malanggad Trekking) 

मुंबईच्या गिर्यारोहकांची कामगिरी

मुंबईतील समन्वय संस्थेच्या गिर्यारोहकांनी 25 जानेवारी रोजी हा गड सर केला. यानिमित्ताने अमृतमहोत्सव वर्षाची सांगता 75 तिरंग्यांचे तोरण फडकवून करण्यात आली. टीममध्ये वैभव ऐवळे, अमित चव्हाण, सूरज सुतार, निलेश माने आणि अक्षय सिंग यांचा समावेश होता. गेल्या वर्षीही वैभव ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडमधील केदारकंठा शिखर (12500 फूट) सर करून तिथेही 75 तिरंगे फडकवण्यात आले होते. (Republic Day2025) 

सह्याद्रीपासून हिमालयापर्यंतचा प्रवास

वैभव ऐवळे यांनी आतापर्यंत सह्याद्रीतील 300 पेक्षा जास्त किल्ले, घाटवाटा आणि सुळके सर केले आहेत. हिमालयातील माउंट किलीमांजारो (आफ्रिका), माउंट एल्ब्रस (युरोप), एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि कालापत्थर यासारख्या जागतिक शिखरांवरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2025 चा प्रजासत्ताक दिवस "स्वर्णिम भारत: विरासत आणि विकास" या थीमसह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गिर्यारोहकांच्या या कामगिरीने देशाचा गौरव वाढवला आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान पूर्ण झाले पण 26 जानेवारी 1950 ला ते अमलात आणले कारण 26 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता. 1930 मध्ये याच दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि तो दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात असे. त्याच दिवशी संविधान अमलात आणून तो देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो. (Sahyadri Trekkers) 

हेही वाचा:

Ajit Pawar: दादा आला की लांबलचक मोठा हार घालायचा, त्याला काय चाटायचंय? अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला 

महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार
Mumbai : बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
मुंबईत पाणीटंचाईचं सावट! रविवारपासून खासगी पाणी टँकर सेवा बंद करणार, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय
मुंबईत पाणीटंचाईचं सावट! रविवारपासून खासगी पाणी टँकर सेवा बंद करणार, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget