एक्स्प्लोर

"उमेद" ला बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या सरकारच्या हालचाली..

महाराष्ट्रामध्ये 2011साली साले त्यानंतर पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यभर हे अभियान सुरू झाले. पाचव्या टप्प्यानंतर आज या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 50 लाखांपेक्षा जास्त महिला यामध्ये जोडल्या गेले आहेत.

बीड : महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या सरकारच्या हालचाली चालू आहेत विशेष म्हणजे या अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे नियुक्ती न देण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे. या अभियानाचे कामच बाह्य संस्थेकडे संपवण्याच्या हालचाली सध्या ग्रामविकास विभागात चालू असल्याचे समजते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात एम एस आर एल एम ची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 2011साली साले त्यानंतर पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यभर हे अभियान सुरू झाले. पाचव्या टप्प्यानंतर आज या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 50 लाखांपेक्षा जास्त महिला यामध्ये जोडल्या गेले आहेत.

मागच्या नऊ वर्षांमध्ये या अभियानात काम करणाऱ्या राज्यभरातील तीन हजार पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शहरापासून गावापर्यंत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे मोठे काम केले आहे.. कोरोनाच्या संकटकाळात कोणालाही नोकरीवरून काढून नका असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच केले होते मात्र ग्रामविकास विभागाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काढलेल्या आदेशाने या आवाहनाला हारताळ फासला गेला आहे

ग्रामविकास विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करार आता संपुष्टात आलाय त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत पुनर्नियुक्ती देऊ नये असा आदेश काढल्याने राज्यभरातील एम एस आर एल एम मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचा-यांमध्ये संताप पाहायला मिळतोय..

या अभियानात काम करणारे अधिकार्‍यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच एक वर्षाच्या मुदतीची नियुक्ती देण्यात येत होती या अभियानात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महिला बचत बचत गटातील सदस्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. त्यात अगदी प्रशिक्षणापासून ते बँक कर्ज उपलब्ध करून देण्या पर्यंतची कामे जे कर्मचारी करत होते आता त्या कर्मचाऱ्यांचे कामच बंद होत असल्याने या आभियांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

काय आहे संघटनेची भूमिका?

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्रात 2011 पासून टप्प्याटप्प्याने 34 जिल्ह्यात आज काम करत आहे. या अंतर्गत चार लाख 77000 स्वयंसहायता समूह अंतर्गत जवळपास पन्नास लाख कुटुंब अंतर्भूत आहेत. यासाठी ग्रामविकास विभागामार्फत तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत परंतु 10 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागामार्फत एक परिपत्रक काढून कर्मचारी यांची पुनर्नियुक्ती थांबवली आहे. यामुळे सदर तीन हजार कर्मचारी यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यासोबतच मागील नऊ वर्षात जे काही काम उमेद अभियानामध्ये करण्यात आलेले आहे व हे करण्यासाठी जो काही हजारो कोटी रुपये खर्च शासनामार्फत करण्यात आलेला आहे. हे सुद्धा वाया जाण्याची भीती आहे शासनाने कोळी च्या काळात तीन हजार कर्मचारी व हे अभियान त्रयस्थ संस्थेला देऊन काय निष्पन्न करायचे आहे. हे आकलन करण्यापलीकडे आहे मागील पंधरा दिवसात अभियानातील कर्मचारी व महिला यांनी शांततेने न्याय मागण्यासाठी सर्व स्तरावर राज्यकर्ते व शासन करते यांच्याकडे आपले गाराने मांडले आहे. मुख्यमंत्र्यांना महिलांनी संपूर्ण महाराष्ट्रातून साडेचार लाख पत्र लिहिली आहेत. शासनाने या सर्व अभियानाचे व कर्मचाऱ्यांचे अनुषंगाने विचार करून हे परिपत्रक रद्द करून न्याय द्यावा अन्यथा ही सर्व 50 लाख कुटुंबे आपल्या न्यायासाठी तीव्र आंदोलन करतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संस्थेचे सचिव डॉ बलवीर मुंडे म्हणाले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: 'भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही'; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप
'भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही'; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती
पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
Embed widget