एक्स्प्लोर

बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे

भगवानगडाचा दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे बीडमध्ये मुक्कामी होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परळीमध्ये जात आहेत. परळीकरांनी धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागताचे नियोजन केले आहे. आज सायंकाळी पाच वाजता धनंजय मुंडे यांचे परळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

बीड : स्वर्गीय मुंडे साहेबांनी भावाशी म्हणजेच अण्णांशी रक्ताचे नाते तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी मग मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष हिणवले गेले .मात्र न्याय उशिरा का होईना मिळत असतो त्याप्रमाणे आज हे दिवस आलेत .उशिरा होईना सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाले, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा धनंजय मुंडे हे परळीला जात आहेत. आज त्यांचा परळी मध्ये भव्य नागरी सत्कार होणार आहे. भगवानगडाचा दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे बीडमध्ये मुक्कामी होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परळीमध्ये जात आहेत. परळीकरांनी धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागताचे नियोजन केले आहे. आज सायंकाळी पाच वाजता धनंजय मुंडे यांचे परळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता मोंढा परिसरांमध्ये यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील या असणार आहेत. Dhananjay Munde | गोपीनाथ मुंडेंनी रक्ताचं नात तोडलं : धनंजय मुंडे | ABP Majha या नागरी सत्कार सोहळ्याला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, परळीच्या जनतेन निवडून दिले सरकार स्थापन झाले असे त्यांचे म्हणणे होते. आता परळीत येताना काही तरी जबाबदारी घेवून परळीला या त्यामुळे नागरी सत्कार आयोजित केला आहे. परळीची जनता स्वागताला उत्सुक आहे .खरे तर हे श्रेय परळी व बीडच्या जनतेचं आणि पवार साहेबांनी दिलेल्या जबाबदारीचे आहे. जसे स्वागताची उत्सुकता आहे. या सत्काराची उत्कंठा आहेच तशीच जनतेची माझ्याकडून मोठी अपेक्षा ही आहे. निवडणुकीपूर्वी जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाच वर्षात पूर्ण करायचा आहे .बीडच्या जनतेचं उत्पन्न वाढवणे हे माझ्या पुढील काळातील उद्दिष्ट असेल, असेही मुंडे यावेळी म्हणाले. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती की धनंजय मुंडे यांना नेतृत्व सारखं खाता मिळालं नाही त्याबद्दल धनंजय मुंडे आणि या आपले मत स्पष्ट केले ते म्हणाले की मी विधान सभेला पडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद पवार साहेबांनी दिले .त्यामुळे सामाजिक न्याय हा विभाग कमी प्रतिष्ठेचा आहे असा गैरसमज चुकीचा आहे .सामान्य दीन दलित, आदिवासी समाजाला मदत हे खाते चांगल्या प्रकारे करू शकते. संबंधित बातम्या :  ग्रंथ दिंडीने 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget