एक्स्प्लोर

देशात सातत्याने कमी होत आहे 'उंटां'ची संख्या; जाणून घ्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये किती उंट शिल्लक?

Declining Camel Population in India : राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) देशभरात उंटांची (Camel) घटती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Declining Camel Population in India:  राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) देशभरात उंटांची घटती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक उंट असून हा तेथील राज्य प्राणी आहे. थारच्या वाळवंटातील राजस्थानला उंटांचे माहेरघर असेही म्हटले जाते. उंटाची संख्या सातत्याने कमी होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये आता तीन लाखांहून कमी उंट शिल्लक आहेत. राजस्थान व्यतिरिक्त आसाम, केरळ, कर्नाटक, गुजरात, हरियाणा आणि पंजाबमध्येही उंट आढळतात.

देशात किती कमी झाली उंटांची संख्या 

2012 ते 2019 दरम्यान, संपूर्ण भारतातील उंटांची संख्या सुमारे 1.5 लाखांनी कमी होऊन 2.52 लाख झाली. भारत सरकारने डिसेंबर महिन्यात संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, 2012 च्या पशुधन गणनेत देशातील उंटांची एकूण संख्या 1.17 लाखांवरून चार लाखांवर आली, जी 2019 च्या पशुगणनेत 1.48 लाख आणि 2.52 लाख इतकी कमी झाली आहे.

गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात किती उंट शिल्लक? 

देशातील सुमारे 85 टक्के उंट राजस्थानमध्ये आढळतात. यानंतर गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये राजस्थानमध्ये उंटांची संख्या 3,25,713 होती, जी 2019 मध्ये 1,12,974 ने घटून 2,12,739 झाली. दरम्यान, गुजरातमध्ये उंटांची संख्या 30,000 वरून 28,000 वर आली आहे. हरियाणात ही संख्या 19,000 वरून 5,000 पर्यंत खाली आली आहे. तर उत्तर प्रदेशात याची संख्या 8,000 वरून 2,000 वर आली आहे. नागालँड, मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये अधिकृतपणे एकही उंट शिल्लक नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget