एक्स्प्लोर

Weather : विदर्भात आज हलक्या पावसाचा अंदाज, तर बिहार आणि राजस्थानमध्ये उद्या पावसाची शक्यता

तापमानात वाढ झाल्यामुळे उत्तर भारतात आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. दरम्यान, आज विदर्भात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

India Weather Update : देशाच्या राजधानीसह उत्तर भारतात आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. सुर्यप्रकाश पडत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. दरम्यान, अनेक राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने  (IMD) वर्तवला आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पावसाचा अंदाज असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा समावेश आहे. तर हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात थंडी कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. दरम्यान, विदर्भात आज ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महाराष्ट्र

राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. राज्यात तापामानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

दिल्ली

राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आजही दिल्लीत कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी थोडेसे धुके पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. परंतू, दिवसाच्या शेवटी हवामान स्वच्छ होईल. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 27 अंश तर किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण राहणार आहे.

बिहार

बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 26 अंश आहे तर किमान तापमान 13 अंश राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी 20 फेब्रुवारीला अनेक भागात पाऊस पडू शकतो. हवामान दिलेल्या माहितीनुसार, राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यानंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये लख्ख सूर्यप्रकाश आणि थंडीपासून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे. आज राज्याच्या जयपूर आणि जोधपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश असेल. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 28 अंश, तर किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडू शकतो असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

पंजाब

पंजाबमध्ये हवामान स्वच्छ राहण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा सूर्यप्रकाशामुळे थंडीही कमी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील काही दिवस असेच हवामान राहणार आहे. दुसरीकडे, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 19 फेब्रुवारी रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 7 अंश राहण्याचा अंदाज आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरच्या काश्मीर विभागात आजही पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू विभागातही आजपासून ढगाळ वातावरण राहील आणि कमाल तापमान 11 अंश आणि किमान तापमान -1 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसांत अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

उत्तराखंड

गेल्या मंगळवारी उत्तराखंडमधील उंच भागात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर अनेक भागात पावसाचीही नोंद झाली.  हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 22 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 8 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget