एक्स्प्लोर

Airtel : अचानक एअरटेलचे नेटवर्क गेले, यूजर्सचा संताप, कंपनीनं व्यक्त केली दिलगिरी

अचानक एअरटेलचे नेटवर्क गेले आहे. त्यामुळे एअरटेलच्या यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा करावा लागत आहे.

Airtel : 11 वाजल्यापासून एअरटेलचे नेटवर्क गेले आहे. त्यामुळे भारतातील एअरटेलच्या यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा करावा लागत आहे. अचानक खंडीत झालेल्या सेवेमुळे कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे निर्माण होत होते. कामाच्या वेळेमध्येच एअरटेलची सेवा बंद पडल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. तसेच अनेकजन एअरटेलकडे तक्रार देखील करत आहेत. दरम्यान या सर्व प्रकारावर एअरटेल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. मागच्या पाच दिवसापूर्वी जिओची सेवा देखील तात्पुरती बंद झाली होती. अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

अचानक नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने युजर्सनी ट्विटरवर तक्रारी  मांडल्या आहेत. दुपारी 11 वाजल्यापासून अचानक नेटवर्क गेल्याने अनेक समस्या येत आहेत. कॉलिंग आणि मेसेज जात नसल्याने काम करणे अवघड झाले आहे. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी मांडलेल्या अहवालानुसार या समस्येचा दूरसंचार नेटवर्कवरील ब्रॉडबँड आणि सेल्युलर वापरकर्त्यांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

Airtel : अचानक एअरटेलचे नेटवर्क गेले, यूजर्सचा संताप, कंपनीनं व्यक्त केली दिलगिरी

 

दरम्यान,एअरटेलची सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत एअरटेलने दिलगिरी व्यक्त केली आहे. भारती एअरटेल सेवा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न कले. तांत्रिक कारणांमुळे सेवा ठप्प झाल्याची माहिती भारती एअरटेलने दिली आहे.

मागील सहा दिवसापूर्वी (5 फेब्रुवारीला) जिओची सेवा तात्पुरती बंद झाली होती. अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अचानकपणे खंडित झालेल्या या सेवेने अनेक कामेही ठप्प पडली होती. तसेच कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे आले होते. ऐन कामाच्या वेळी जिओची सेवा बंद पडल्याने अनेक वापरकर्त्यांनी ट्वीट करत जिओला तक्रार केली होती. त्यानंतर आता एअरटेलची सेवा ठप्प झाली आहे, त्यामुळे एअरटेलच्या यूजर्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget