एक्स्प्लोर

Aamir - Kiran Separation : आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर पाणी फाऊंडेशनचं काय होणार?

Pani Foundation : आमिर खान (Aamir Khan) आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर पाणी फाऊंडेशनचं काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळालं आहे.

मुंबई : आपला 15 वर्षाच्या सुखी संसार जगल्यानंतर आता अमीर खान आणि किरण राव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडलेत. या दोघांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशनचं काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नाचे उत्तर आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या संयुक्त निवेदनाद्वारे दिलं आहे. या पुढेही आम्ही पाणी फाऊंडेशनमध्ये एकत्रित काम करु असं त्यांनी सांगितलं आहे. 

एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत असं आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मराठवाड्यासह अनेक भागात उन्हाळ्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी ट्रेनने पाणी पुरवण्याची वेळ येते. राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती आपापल्या परीने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामध्ये त्याला किरण रावची साथ मिळाली. 

आमिर आणि किरणच्या पाणी फाऊंडेशनच्या प्रयोगाला राज्यभरातून साथ मिळाली असून त्यामुळे राज्यातील अनेक भाग पाणीमय झाल्याचं दिसून आलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमिर आणि किरण यांच्याकडून वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये पाणी जिरवण्याचं चांगलं काम करणाऱ्या गावांना बक्षिस दिलं जातं. आमिर आणि किरण रावचा पाणी फाऊंडेशनचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसून येतंय.

आता या दोघांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर 2016 साली सुरु करण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पाणी फाऊंडेशनचं काम यापुढेही असंच सुरु राहणार याची ग्वाही आमिर खान आणि किरण राव यांनी दिली आहे. 

संबंधित बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!
सांगलीला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; पटोलेंचा सबुरीचा सल्ला
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Salman Khan House Firing Case :  मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 25 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole Speech Sangli : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट काढल्याशिवाय मी राहणार नाहीBhagwat Karad On Loksabha Election  : महायुतीचा विजय होईल, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार: भागवत कराडEknath shinde on Mahayuti : संभाजीनगरमध्ये विजय युतीचाच, एकनाथ शिंदेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!
सांगलीला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; पटोलेंचा सबुरीचा सल्ला
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Salman Khan House Firing Case :  मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
Mahadev Jankar on Sanjay Jadhav : लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर
लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर
संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात, महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे थकवले  40 कोटी
संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात, महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे थकवले 40 कोटी
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Aditya Srivastava and Dayanand Shetty :  'CID' तील अभिजीत आणि दयाचे कमबॅक; 'या' शोद्वारे करणार आदित्य आणि दयाची जोडी पुन्हा एकदा झळकणार
'CID' तील अभिजीत आणि दयाचे कमबॅक; 'या' शोद्वारे करणार आदित्य आणि दयाची जोडी पुन्हा एकदा झळकणार
Embed widget