एक्स्प्लोर

वायरल चेक: खरंच कांद्याच्या रसाने केस येतात का?

यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात 20 दिवसात केस पुन्हा उगवण्याचा दावा केला जातोय. काय आहे या दाव्याची सत्यता? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट –

मुंबई: भारतात बहुतांश लोक हे केस गळतीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. लाखो रुपये खर्च करुनही कोणताच फायदा होत नाही. पण यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात 20 दिवसात केस पुन्हा उगवण्याचा दावा केला जातोय. काय आहे या दाव्याची सत्यता? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट – कांद्याच्या रसाने 20 दिवसात केस उगवणार? कांद्याचा रस केसांना लावण्याने टक्कल पडणार नाही? लाल कांद्याच्या रस केसांसाठी अमृत? असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर शोधण्यात अनेकांचे केस गेले. केसांची गळती थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च करुनही कोणताच फायदा होत नाही. अशाच लोकांना भुलवणारा एक दावा सोशल मीडियावर केला जातोय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज काय आहे? लाल कांदा उकळून त्याचा रस केसांना लावला तर 20 दिवसांच्या आत केस गळणं पूर्णपणे थांबेल. नवीन केस येऊ लागतील. लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असल्यांनं ते केसांसाठी फायदेशीर ठरतात, असा हा मेसेज आहे. पण सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा खरा नसल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कांद्याचा रसामुळे कोणत्याही प्रकारे 20 दिवसात केस येणं शक्य नाही, असं तज्ज्ञ सांगतात. हे झालं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं पण आयुर्वेदात लाल कांद्याच्या रसाचं काही महत्व सांगितल गेलंय का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात – कांद्याच्या रसाने नुकसान होणार नाही, पण त्याने फायदाही होणार नाही. त्वचारोग आणि आयुर्वेद तज्ज्ञांनुसार कोणत्याही प्रकारे 20 दिवसांत केस उगवणं शक्य नाही. उलट अशाप्रकारे तज्ज्ञांचा सल्ला न घेता उपाय करणं नुकसान देणारचं ठरेल. त्यामुळे लाल कांद्याचा रस लावल्यामुळे 20 दिवसात केस उगवण्याचा दावा खोटा ठरला आहे. VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Day 2026 Wishes: सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..!महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा! महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा द्या; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
Child Health: पालकांनो लक्ष द्या...उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशन सर्वाधिक धोका! 'ही' लक्षणं कमी लोकांना माहीत, तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो लक्ष द्या...उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशन सर्वाधिक धोका! 'ही' लक्षणं कमी लोकांना माहीत, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

व्हिडीओ

Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार
Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
Embed widget