एक्स्प्लोर

Srimad Ramayan: ‘श्रीमद् रामायण’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; प्रोमो पाहिलात?

‘श्रीमद् रामायण’ (Srimad Ramayan) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Srimad Ramayan: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.  रामायणावर आधारित अनेक शो टीव्हीवर प्रसारित झाले आहेत. आता ‘श्रीमद् रामायण’ (Srimad Ramayan) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

'श्रीमद् रामायण' या आगामी  मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे भगवान राम यांची  कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. मेकर्सनी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'श्रीमद् रामायण' या आगामी  मालिकेच्या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'श्रीमद् रामायण या मालिकेबद्दल कळल्यानंतर मला आनंद झाला आहे, कृपया ही मालिका लवकर रिलीज करा.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जय श्री राम, आम्ही या मालिकेची वाट बघत आहोत.'

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

'श्रीमद् रामायण' मालिका कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

स्वस्तिक प्रॉडक्शनने श्रीमद् रामायण या मालिकेची निर्मिती केली असून पुढील वर्षी जानेवारी 2024 पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ हे महाभारत, सूर्यपुत्र कर्ण, कर्मफल दाता शनी  , पोरस, राम सिया के लव कुश आणि  राधा कृष्ण  यासह अनेक लोकप्रिय पौराणिक मालिकांचे निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. आता त्यांच्या 'श्रीमद् रामायण' या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'श्रीमद् रामायण' या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  

 1987 मध्ये रामायण ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता श्रीमद् रामायण ही मालिका पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेचा शेवटचा एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीस; वीरेंद्र प्रधान पोस्ट शेअर करत म्हणाले, 'टीआरपी नाही हे कारण...'

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget