एक्स्प्लोर

Aamir Khan And Reena Dutta divorced: आमिर खानने पहिली बायको रीना दत्ताला रक्ताने लिहिले होते प्रेमपत्र; 'या' कारणामुळे 16 वर्षांनी नातं तुटले!

Aamir Khan and Reena Dutta: आमिर आणि रीना यांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटामागील कारण नेमकं काय होतं? याबाबत जाणून घेऊयात...

Aamir Khan and Reena Dutta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि  रीना दत्ता (Reena Dutta) यांची लव्हस्टोरी हटके आहे. 90 च्या दशकातील सुपरहिट रोमँटिक हिरो आमिर खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.  आमिर खान त्याच्याच शेजारी रीना दत्ता हिच्या प्रेमात पडला होता. तसेच आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने रीना दत्ताला रक्ताने प्रेमपत्र लिहिले होते. एवढेच नाही तर दोघांनीही घरातून पळून जाऊन गुपचूप लग्न लग्न केले. पण त्यानंतर लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटामागील कारण नेमकं काय होतं? याबाबत जाणून घेऊयात...

रीनानं दिला होता नकार

आमिर खानने स्वत: एका मुलाखतीत त्याच्या आणि रीनाच्या प्रेमकथेबद्दल सांगितलं होतं. रीना दत्ता ही त्याच्या शेजारी राहत होती, रीनाला पाहण्यासाठी आमिर घराच्या खिडकीकडे टक लावून बघत बसायचा. नंतर त्याने हिंमत एकवटून रीनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्यावर तिने 'नाही' असे उत्तर दिले.


Aamir Khan And Reena Dutta divorced: आमिर खानने पहिली बायको रीना दत्ताला रक्ताने लिहिले होते प्रेमपत्र; 'या' कारणामुळे 16 वर्षांनी नातं तुटले!

आमिरनं रक्तानं लिहिलं प्रेमपत्र

 रीना दत्ताच्या नकारानंतरही आमिरनं हार मानली नाही. आमिरनं रीनाला अनेकदा प्रपोज केलं. प्रत्येक वेळी रीनानं नकार दिला नंतर आमिरनं एक नवीन युक्ती शोधून काढली. रीनाला इम्प्रेस करण्यासाठी आमिरनं स्वतःच्या रक्ताने तिला प्रेमपत्र लिहिले. असे केल्याने ती इम्प्रेस होईल असे मला वाटले होते. पण उलट ते त्याला महागात पडले.  रीना तेव्हा त्याच्यावर भडकली होती. पण नंतर रीनानं लग्नासाठी होकार दिला.

आमिर आणि रीनानं गुपचूप केलं लग्न 

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी घरच्यांना न सांगता गुपचूप लग्न केले. या अभिनेत्याने त्याच्या डेब्यू सिनेमापूर्वीच रीना दत्ताशी गुपचूप लग्न केले होते. 1 एप्रिल 1986 रोजी त्यांनी सिक्रेट वेडिंग केलं. यानंतर दोघेही आपापल्या घरी आले आणि दोघांनीही त्यांच्या कुटुंबाला लग्नाबाबत सांगितलं नाही.


Aamir Khan And Reena Dutta divorced: आमिर खानने पहिली बायको रीना दत्ताला रक्ताने लिहिले होते प्रेमपत्र; 'या' कारणामुळे 16 वर्षांनी नातं तुटले!

नंतर काही दिवसांनी दोघांनीही त्यांच्या कुटुंबाला लग्नाबद्दल सांगितलं.  यानंतर आमिर खाननं  कयामत से कयामत या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यामध्ये रीना दत्ताने कॅमिओ केला होता.

लग्नानंतर आमिर खाननं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. जो जीता वही सिकंदर, दिल, रंगीला, राजा हिंदुस्तानी आणि सरफरोश यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. त्यानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आमिरचं नाव जोडण्यात आलं.

आमिर खानच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या यशानंतर रीना आणि आमिर यांचे नाते कठीण टप्प्यातून जात होते. दोघांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर एकमेकांना घटस्फोट दिला. आमिर खान आणि बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरच्या अफवांमुळे आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला असं म्हटलं जातं.  

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन, IMDचा अंदाज काय?
मुंबईकरांनो सावधान! क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन, IMDचा अंदाज काय?
Embed widget