एक्स्प्लोर

आणखी एका संस्थेचा धक्कादायक एक्झिट पोल, सांगितलं कोणाचं सरकार येणार; नव्या आकड्यांनी नेत्यांची झोप उडाली

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : राज्यातील सर्वच जनतेचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर दुपारपर्यंत राज्यात नेमके कोणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होईल. त्याआधी वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजात नेमके कोणाचे सरकार येणार? याचे अंदाज व्यक्त केले आहेत. असे असतानाच आता आणखी एका संस्थेने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणाचे सरकार येणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

भाजपा ठरणार सर्वांत मोठा पक्ष?

पॉलिटिकल ब्युरे अँड अॅनालिसिस ब्युरो या संस्थेने मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने राज्यात कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात भाजपाला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षाला 33 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 151 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला 38 जागा मिळू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

यावेळी अपक्ष उमेदवारांचीही भूमिका महत्त्वाची 

प्राब या संस्थेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत एकूण सहा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. समाजवादी पार्टीचाही दोन जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा दोन तर एमआयएम पक्षाचा एका जागेवर विजय होऊ शकतो. जनसुराज्य, भाकप, मनसे, रासप, सेकाप या पक्षांनाही प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, वर नमूद केलेला एक्झिट पोलचा निकाल हा फक्त अंदाज आहे. 23 तारखेला मतमोजणीनंतर राज्यात कोण सरकार स्थापन करणार हे समजणार आहे. त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बैठकांचे सत्र चालू झाले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे 23 तारखेला काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

मुंबईत घडामोडींना वेग! इकडं शिंदेची उमेदवारांसोबत बैठक, तिकडे शरद पवारांचा कानमंत्र, मतमोजणीआधी पक्षांकडून मास्टर प्लॅनिंग!

मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल

Sanjay Raut : वंचितचे 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करु; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Embed widget