एक्स्प्लोर

...तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का? : मल्लिकार्जुन खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागाही जिंकू शकणार नाही, अशी टीका करत असतात. त्याला उत्तर देत असताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

बंगळुरु : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश झाला आहे. "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळण्याचा पंतप्रधान मोदींचा अंदाज चुकला तर ते दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का?" असा सवाल खर्गे यांनी विचारला. कर्नाटकातील चिंचोळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारसभेत मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "मोदी जिथे जातात, तिथे बोलतात की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाही. तुमच्यापैकी कोणाला तरी असं वाटतं का? जर आम्हाला 40 जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेतील?" विशेष म्हणजे 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. मोदींची तुलना हिटलरशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची ही पहिली वेळ नाही. याआधी खर्गे यांनी मोदींची तुलना जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केली होती. मुंबईत आयोजित कार्यक्रमात खर्गे म्हणाले होते की, "हिटलरने ज्याप्रमाणे जर्मनीत हुकूमशाही आणली तसंच काहीसं मोदींना भारतात करायचं आहे. संविधान धोक्यात आहे आणि आपल्याला भाजपच्या या प्रयत्नांना खीळ घालायला हवी." तर आणखी एका सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर निशाणा साधला होता. "मोदी स्वत:ला मागास जातीचे असल्याचं सांगतात, पण ते केवळ श्रीमंतांचीच मदत करत आहेत," असं खर्गे म्हणाले होते. खर्गेंनी माफी मागावी : भाजप भाजपचे ज्येष्ठ नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी या विधानाप्रकरणी खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. "एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा अशोभनीय विधानाची अपेक्षा नव्हती," असं त्या म्हणाल्या. उमेश जाधवांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक विद्यमान उमेदवार उमेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर चिंचोळी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उमेश जाधव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते गुलबर्गामधून लोकमसभा निवडणूक लढवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget