एक्स्प्लोर

परीक्षा होत नाहीत, शुल्क परत मिळत नाही, जिल्हा परिषद भरती रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आक्रमक 

Zilla Parishad recruitment exam 2019 : राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे.

लातूर : राज्य सरकारने 2019 मध्ये घोषित केलेली जिल्हा परिषदेची भरती (Zilla Parishad recruitment exam 2019 ) रद्द केली आहे. अद्याप त्या भरती प्रक्रिया बाबत कोणतीही हालचाल नाही. बारा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षा होत नाही, परीक्षा शुल्क परत मिळत नाही, अशा अडचणीत विद्यार्थी अडकून पडले आहेत. परीक्षार्थींना दरवर्षी फक्त तारीख मिळत आहे. यातून एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतोय तो म्हणजे गोळा झालेली 25 कोटी पेक्षा जास्त परीक्षा शुल्क गेला कुठे ?

राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे. प्रक्रिया होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. मात्र अद्याप याबाबत कोणाच निर्णय झालेला नाही.  उमेदवारांकडून शुल्कापोटी घेतलेले 25 कोटी 87 हजार रुपये आता नक्की कुणाकडे आहेत, असा प्रश्न 12 लाख 72 हजार उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

अतिशय हलकीच्या परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात. परीक्षा शुल्क भरणे, त्यासाठी तयारी करणे, परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याचा खर्च, असा हजारोंचा खर्च हे विद्यार्थी करत असतात. मात्र, परीक्षा रद्द झाल्यानंतर त्या परीक्षा शुल्काचं काय होतं असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलाय?  एक वेळ सरकार परीक्षा शुल्क परत करेल. मात्र परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी तयारी करतात त्या परीक्षेचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होताय. 

 परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या विविध संघटना आता एकत्रितपणे समोर येते आहेत. राज्य सरकारतर्फे मार्च 2023 पर्यंत जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, नवीन जाहिरात येईल की नाही आणि मार्चमध्ये तरी परीक्षा होतील किंवा नाही? याबद्दल आम्हाला विश्वास नाही. रद्द केलेल्या जिल्हा भरतीची जाहिरात आणि परीक्षा एका महिन्याच्या आत घ्यावी या एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा विद्यार्थ्यांकडून  देण्यात आल्याची माहिती राहुल कवठेकर  या विद्यार्थ्याने दिली. 

"साडेसहा एकर कोरडवाहू शेती असलेले वडील महिन्याला पाच हजार रुपये पाठवतात. मागील पाच वर्षापासून वडिलांच्या आर्थिक मदतीवर लातूरमध्ये विविध परीक्षांची तयारी करतोय. अडीच हजार रुपये मेस, पाचशे रुपये अभ्यासिका आणि उर्वरित पैशांमध्ये खोली भाडे व इतर खर्च अशा अडचणीत राहतोय. आर्थिक अडचणीत असताना देखील परीक्षा शुल्क भरून 2019 मध्ये तयारी केली. परंतु, ही परीक्षाच आता रद्द झालीय. शिवाय रद्द झालेल्या परीक्षेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, अशी कैफियत  संतोष चोथवे या विद्यार्थ्याने मांडली हे. 

घडी बावीस एकर कोरडवाहू शेती आहे. पैशाच्या ओढाताणीमध्ये  लातूरमध्ये मागील पाच वर्षापासून विविध परीक्षेची तयारी करतोय. 2019 ला परीक्षा शुल्क भरले होते. ते अद्याप परत मिळाले नाही. कम्बाईन ,आरटीओ, रेल्वे ,आरोग्य विभाग अशा अनेक परीक्षेची मी तयारी करतोय. आमच्या परीक्षा वेळेवर घ्या, वेळेवर निकाल लावा, वय निघून जात आहे अशी खंत मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या माऊली काळे या विद्यार्थ्याने व्यक्त केलीय.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
India Education : भारतीय शिक्षणाची खरी स्थिती काय? यूनेस्कोसह 5 प्रमुख अहवाल काय सांगतात?
भारतीय शिक्षणाची खरी स्थिती काय? यूनेस्कोसह 5 प्रमुख अहवाल काय सांगतात?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget