एक्स्प्लोर

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, सणासुदीत कमी दरात मिळणार कांदा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे.

Kanda Express: सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला सुमारे 840 मेट्रिक टन कांदा बुधवारी दिल्लीत पोहोचला आहे. याआधीही भारतीय रेल्वेच्या विशेष कांदा एक्स्प्रेसने (Kanda Express) 1600 मेट्रिक टन कांदा दिल्ली-एनसीआरला पाठवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये रेल्वेने कांदा पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. 

35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री केली जाणार

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील एकूण उपलब्धता वाढवण्यासाठी, बहुतांश कांदा आझादपूर मंडईत विक्रीसाठी पाठवला जाईल. कांद्याचा काही भाग किरकोळ विक्रीसाठी 35 रुपये प्रतिकिलो या दराने ठेवला जाईल. विविध प्रदेशात कांदा वेळेवर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पोहोचवण्यासाठी प्रथमच रेल्वेद्वारे कांद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे. 

नाशिकहून चेन्नईला रेल्वेद्वारे पाठवला कांदा

नाफेडने यापूर्वी नाशिकहून 840 मेट्रिक टन कांदा रेल्वेद्वारे पाठवला होता, जो 26 ऑक्टोबर रोजी चेन्नईला पोहोचला होता. नाशिक ते गुवाहाटी असा आणखी एक रेल्वे रेक बुधवारी सकाळी 840 मेट्रिक टन कांद्यासह नाशिकहून निघाला. किंमत स्थिरीकरणासाठी सरकारने यावर्षी 4.7 लाख टन रब्बी कांदा खरेदी केला होता. 5 सप्टेंबरपासून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीद्वारे कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत नाशिकसह अन्य स्रोत केंद्रातून 1.40 लाख टनांहून अधिक कांदा बफरमधील ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

किती राज्यात पोहोचली कांदा एक्सप्रेस ?

आतापर्यंत, NCCF ने 22 राज्यांमधील 104  ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. तर NAFED ने 16 राज्यांमधील 52 ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, किरकोळ ग्राहकांना 35 रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सफाल, केंद्रीय भंडार आणि रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय 86,500 मेट्रिक टन कांद्याचे किरकोळ वितरणासाठी 9 राज्य सरकारे आणि सहकारी संस्थांना वाटप करण्यात आले आहे.

या' राज्यांना मिलाला दिलासा

कांद्याचा बंदोबस्त सुरु झाल्यापासून आजपर्यंत, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणावर स्थिर झाल्या आहेत. सरकारी संस्थांचा असा विश्वास आहे की ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात स्थिर होत्या. आता रेल्वे मार्गाने गुवाहाटीला पोहोचणाऱ्या कांद्याचा माल ईशान्येकडील राज्यांमध्ये कांद्याची उपलब्धता वाढवेल.

महत्वाच्या बातम्या:

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, महाराष्ट्रातून 'कांदा एक्सप्रेस' दिल्लीला रवाना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात मोठी कंपनी घेणार मोठा निर्णय, अनेक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, नेमकं कारण काय?
जगातील सर्वात मोठी कंपनी घेणार मोठा निर्णय, अनेक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, नेमकं कारण काय?
Gold Silver Price Today: सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? 24 आणि 22 कॅरेटचा भाव किती? जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे ताजे दर
सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? 24 आणि 22 कॅरेटचा भाव किती? जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे ताजे दर
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Price Today: महाराष्ट्र दिनी चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्यालाही मोठी झळाळी, पाहा आजचे ताजे दर
महाराष्ट्र दिनी चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्यालाही मोठी झळाळी, पाहा आजचे ताजे दर

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Embed widget