एक्स्प्लोर

मोठी बातमी! वेगवेगळ्या 150 पेक्षा अधिक औषधांवर केंद्र सरकारची बंदी; निर्मिती, विक्री करण्यास मज्जाव!

केंद्र सरकारने एकूण 150 पेक्षा अधिक औषधांवर बंदी घातली आहे. यासंदर्भात सरकारने आजच अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे बंद केलेल्या औषधांची विक्री, निर्मिती करता येणार नाही.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) एकूण 150 वेगवेगळी औषधं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ताप, अंगदुखी यासारख्या त्रासावर घेतली जाणारी अनेक औषधं मिळणार नाहीत. विशेष म्हणजे सरकारने या औषधांवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वाहतूक करण्यावरही बंदी असेल. या 150 पेक्षा जास्त औषधांवर संपूर्ण देशात बंदी असेल. 

तत्काळ प्रभावाने औषधांवर बंदी

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या औषधांच्या बंदीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक सविस्तर सूचना जारी करण्यात आली आहे. कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 या कायद्यातील कलम '26 अ' अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घातलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू झालेला आहे. म्हणजेच आता एकूण 150 औषधांची निर्मिती, विक्री बंद करावी लागणार आहे. 

कोणकोणत्या औषधांवर बंदी? 

सरकारने बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, अंगदुखी अशा सामान्य आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास एसिक्लोफेनॉक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी प्रमाण असणारे औषध आता विकता येणार नाही. यासह मेफेनॅमिक अॅसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, सिट्राझीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनाइलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरॅमाइन मॅलेट + फेनाईल प्रोपेनॉलामाइन तसेच कॅमिलोफिन डाइहायड्रोक्लोराईड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी घटक असणाऱ्या औषधांच्या गोळ्या निर्माण, विक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे.

पेनकिलकरवरही आता बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रायाने काढलेल्या अधिसूचनेनुसार पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांचे कॉम्बिनेशन असलेल्या औषधी गोळ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचे संयोजन असलेले औषध पेनकिलर म्हणून अंगदुखीसाठी घेतल्या जायच्या.   

औषधांवर बंदी कोणत्या आधारवर घातली जाते?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी शरीराला हानीकराक ठरणाऱ्या औषधांवर बंदी घातली जाते. कोणतीही चाचणी न करता एखाद्या औषधाची निर्मिती केलेली असेल किंवा योग्य प्रक्रिया पाळलेली नसेल तर अशा औषधांवर लगेच बंदी घातली जाते. एका तज्ज्ञ समितीकडून तसेच सल्लागार मंडळाकडून मिळालेल्या सूचनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वरील निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने मार्च 2016 मध्ये वेगवेगळे संयोजन असलेल्या 344 औषधांवर तसेच जून 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घातली होती.

हेही वाचा :

ॲपलचा iphone 16 लवकरच बाजारात, लाँचिंग किंमत लीक; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget