एक्स्प्लोर

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचे उपवास करणारे सर्व हिंदू खातात पाकिस्तानचे मीठ, नेमका प्रकार काय?

Chaitra Navratri 2024 : उपवासाला कोणते मीठ खावे? या विषयी अनेकांचा गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला उपवासाला नेमकं कोणते मीठ आणि का वापरायचे या विषयी सांगणार आहे. 

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) 9 एप्रिलपासून  सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दररोज भक्त दुर्गामातेच्या नऊ अवतारांची पूजा करतात. काही भाविक या काळात नऊ दिवस उपवास करतात.  उपवास केल्याने केवळ भक्त आणि परमेश्वरातील अंतर कमी होते, एवढेच नव्हे तर शरीर आणि मन शुद्धीसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर मानले जाते. महाराष्ट्रात अनेकांचा सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनीवार या दिवशी उपवास असतो.याशिवाय चतुर्थी, एकादशी, प्रदोष हे मासिक उपवास तर असतात.  उपवासाला कोणते पदार्था खावेत कोणते खाऊ नयेत याविषयी बऱ्याच जणांना माहिती असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का उपवासाला कोणते मीठ खावे? (Which Salt Use For Fasting?) या विषयी अनेकांचा गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला उपवासाला नेमकं कोणते मीठ आणि का वापरायचे या विषयी सांगणार आहे. 

मीठ हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अन्नपदार्थ चविष्ठ होण्यासठी यासाठी मीठाचा वापर केल जातो. मीठाचे सध्या अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.  मात्र  उपवासाला साधे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामागे नेमके काय कारण हे अगोदर जाणून घेऊया. आपण आपल्या रोजच्या जेवणात समुद्री मीठाचा वापर करतो पण जास्त प्रमाणात हे मीठ वापररल्यास हे मीठ शरीराला हानीकारक ठरते.  समुद्री मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. ते मीठ सेवनासाठी योग्य होण्यासाठी त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियामुळे या मीठातील कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मीठाचे प्रमाण घटते. यामुळे समुद्री मीठाबरोबर इतर मीठाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील एक मीठ म्हणजे सैंधव मीठ...

कुठुन येते सैंधव मीठ?

सैंधव मीठ हा खडे मीठाचा प्रकार आहे. या मीठाला हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी नमक या नावाने ओळखले जाते. सैंधव मीठ हे दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार श्वेत म्हणजे पांढरे मीठ आणि दुसरा प्रकार हा गुलाबी मीठ.. या दोन्ही मीठाचा वापर आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील सैंधव मीठाचा वापर केला जातो. हे मीठ पाकिस्तानच्या पंजाब भागाती खेडवा या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या खाणीत मिळते. नैसर्गिकरीत्या मिळणारे मीठ हे अतिशय शुद्ध मानले जाते. कारण यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळेच याचा वापर उपवासादरम्यान करण्यात आलेल्या फरळामध्ये केला जातो. 

उपवासात सैंधव मीठ का गरजेचे?

सैंधव मीठ हे सामान्य मीठाप्रमाणे असते. सोडियम, पोटॅशियम, लोह यासारखी खनिजे देखील असतात. त्यामुळेच सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगले असते. मात्र यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असते . सैंधव मीठ हे नैसर्गिकरीत्या मिळवले जाते. त्यामुळे ते शुद्ध असते. उपवासादरम्यान अनेक पोषक तत्त्वांची गरज शरीराला असते त्यामुळे उपवासाला  सैंधव मीठ खाल्ले जाते. नवरात्रीमध्ये सैंधव मीठाचा जास्त वापर होतो. कारण नवरात्रीत मोजका आहार घेतला जातो.  

हे ही वाचा :

Bangles:  राशीनुसार 'या' रंगाच्या काचेच्या बांगड्या हातात घाला; पतीचे नशीब चमकेल, भरभराट होईल

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Embed widget