एक्स्प्लोर

फेब्रुवारी सुरु झाला पण थंडी काय संपेना, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका

Baramati : संक्रात संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते. पण फेब्रुवारी महिना सुरु झाला तरी अद्यापही थंडी कायम आहे.

Pune Baramati Latest News Update : संक्रात संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते. पण फेब्रुवारी महिना सुरु झाला तरी अद्यापही थंडी कायम आहे. याचा शेतीवर मोठा परिणाम होत असल्याचं समोर आलंय.  फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा संपला तरी अद्याप थंडी कायम असल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. थंडी अद्याप सुरु असल्यामुळे कलिगंडाला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. बारामतीमधील एका शेतकऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना व्यथा मांडली आहे. 

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या बाबूर्डी येथील महेश ढोपरे या शेतकऱ्याने कलिंगडाची लागवड केली, उत्पन्न देखील जोरदार आणलं पण थंडीनं घात केला. थंडी कायम असल्यामुळे दर कोसळले आहेत. उत्तर भारतातील थंडीने कलिंगडाला दर नसल्याचे महेश ढापरे सांगतात. 

बारामती तालुक्यातील बाबूर्डी गावातील महेश ढापरे शेतकरी. बाबुर्डी हे गाव  दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जाते. परंतु याच गावातील शेतकऱ्यांने 55 गुंठ्यांत मेलडी जातीचे कलिंगड लावलं आहे. सध्या कलिंगडाची तोडणी सुरू आहे. पण त्याच्या कलिंगडाला दर नाहीये. बाजारात कलिंगडाचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्याने तसेच थंडीचा फटका बसल्याने. कांद्याची लागवडीचे क्षेत्र कमी झालं आणि कलिंगडाचे क्षेत्र वाढल्याने कलिगडाचे मार्केट कमी असल्याचं तज्ञ सांगतात.

दरवर्षी या काळात कलिंगडाचा दर हा 27 रुपये प्रतिकिलो होता. परंतु या वर्षी उत्तर भारतात थंडी असल्याने हा दर 6 ते 8 रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी 5 ते 6 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते तिथे मात्र 3 लखाच्या उत्पन्नावर समाधान मानावा लागणार आहे. एकरी 7 हजार रोपे तर सव्वा एकरात 9 हजार रोपे लावली आहेत. आतापर्यंत 14 टन हार्वेस्टिंग झालं आहे. अजून 14 ते 16 टन उत्पन्न मिळेल अशी आशा महेश यांना आहे. बागेला एकूण खर्च 90 हजार झाला आहे. 

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा महेश यांनी उत्पादन चांगले घेतले. खर्चही रेटून केला, परंतु मार्केटने मात्र घात केला. उत्पादन जास्त मिळाले याचे समाधान त्यांच्याकडे आहे. परंतु दर न मिळाल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. थंडीमुळे शेतकऱ्यांना असाही फटका बसत असल्याचं दिसत आहेत. 

आणखी वाचा :

Kolhapur Crime : पोहता येत नसतानाही जीव धोक्यात घालून लेकीला वाचवलं, मात्र वडिलांचा बुडून मृत्यू; गावातील यात्रेपूर्वीच दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Bhagirath Choudhary: केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
Pandharpur News: रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
Embed widget