Continues below advertisement

शेत-शिवार बातम्या

मोठी बातमी! पाऊस बंद झाल्याबरोबर सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार; कृषिमंत्री नेमकं काय म्हणाले?
अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त, बीडमध्ये जमीन अक्षरशः खरडून निघाली, हिंगोली, लातूरमध्येही मोठा फटका
मोदीसाहेब कांद्याला भाव द्या, नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या; कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक, प्रहारतर्फे रास्तारोको आंदोलन
हाता तोंडाशी आलेला घास पुरानं हिसकावला, ऊसासह केळी जमिनदोस्त, शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान  
बच्चू कडू म्हणाले आता कलेक्टरला तोडू तर तुपकर म्हणाले नेपाळसारखं मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, दोन्ही नेत्यांचा सरकारला इशारा  
धाराशिवमध्ये तुफान पाऊस, सोयाबीन शेतीला तळ्याचं स्वरुप, शेतकरी संकटात
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार, महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषीमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
नाशिकमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान, चार हजार हेक्टरवरील पिकं बाधित, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, सरकारकडून मदतीची प्रतीक्षा
माढा तालुक्यात पुराचा शेती पिकांना मोठा फटका, आमदार अभिजीत पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, पंचनामे करण्याचे निर्देश
इथेनॉलमुळं साखर कारखाने संकटात, उत्पादनात होणार घट, 40 हजार कोटींना फटका बसणार?  
सोयाबीन काय भावानं खरेदी करणार हे मोदीजी आणि फडणवीस का सांगत नाहीत? बच्चू कडूंचा सवाल, म्हणाले आपल्याला भगतसिंगासारखं लढावं लागेल
बळीराजा संकटात, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही?
अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका! पिकात छातीएवढं पाणी, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टक शेती पाण्याखाली 
कर्ज तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर, पण महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात? राकेश टिकैत म्हणाले...
महाराष्ट्रात युरियाचा साठा संपत आलाय, कृषिमंत्र्यांचं जे.पी. नड्डा यांना पत्र; केंद्राकडे तातडीची मागणी
बीड जिल्ह्यात ढगफुटी, शेती पिकांचं मोठं नुकसान, मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाई देण्याची मागणी 
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, दोन महिलांचा मृत्यू, शेती पिकांनाही मोठा फटका 
शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी ते शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका  
विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
Continues below advertisement

Web Stories

Sponsored Links by Taboola