एक्स्प्लोर
Vayu Cyclone | 'वायु' वादळामुळे स्थलांतरित नागरिकांसाठी अन्नपदार्थांची पाकिटं, सामाजिक संस्थांचा पुढाकार | एबीपी माझा
पोरबंदर, सोमनाथसह किनारपट्टीलगतच्या 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. या स्थलांतरित नागरिकांसाठी राजकोटमधील जैन व्हीजन ग्रुप आणि बोलबाला ग्रुपकडून खाण्याच्या पदार्थांची पाकिटं तयार केली जाताहेत. जवळपास 2 लाख लोकांसाठी अन्नपदार्थांच्या पाकिटांचं लक्ष असल्याचं जैन व्हीजन ग्रुपतर्फे सांगण्यात आलंय. तरी या पाकिटांचं वितरण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे,
महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement